शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

एक थेंबही पुण्याला देणार नाही

By admin | Updated: October 26, 2015 01:50 IST

भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मिटल्याशिवाय एक थेंबही पाणी पुणे महगनगरपालिकेला मिळणार नाही. जलवाहिनेचे मशिनरी फोडून बंद केलेले काम हे केवळ शासनाला जागे करण्यासाठी दिलेली समज होती

पाईट : भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मिटल्याशिवाय एक थेंबही पाणी पुणे महगनगरपालिकेला मिळणार नाही. जलवाहिनेचे मशिनरी फोडून बंद केलेले काम हे केवळ शासनाला जागे करण्यासाठी दिलेली समज होती. आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावयास भाग पाडू नका, असा इशारा आमदार सुरेश गोरे यांनी दिला.भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची पुनर्वसनच्या नियोजनासठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी करंजविहिरे येथे बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, प्रकाश वाडेकर, चासकमान धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष कदम, भामा असखेड कृती समिती अध्यक्ष रोहिदास गडदे, चांगदेव शिवेकर, दत्ता रौंधळ, लक्ष्मण जाधव, महादेव लिंभोरे, सुभाष मांडेकर, दत्ता होले, आशा साकोरे, सुभाष डांगले, संभाजी कोळेकर, किरण मांजरे, सत्यवान नवले, गुलाब शिवेकर, सयाजी कोळेकर, नंदू शिवेकर, रामदास खेंगले, रमेश कोळेकर उपस्थित होते.गोरे म्हणाले, ज्यांना श्रेय घ्यायचे आहे, त्यांनी अवश्य घ्या. मला श्रेय घेण्यासाठी नाही, तर धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी लढा द्यायचा आहे. तर माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव न घेता, ते म्हणाले, या पूर्वीच्या लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांचा विचार न करता धरणातील सर्व पाणीच विकून टाकले आहे. त्यांना आता या विषयावर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही.मागील आमदार व खासदार या लोकप्रतिनिधींनी भामा आसखेड धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याने पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रकल्पातील अवघ्या १४५ शेतकऱ्यांनापाणी देण्यासाठी पाणी शिल्लक नाही, असे कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे यांनी सांगितले.दत्ता होले यांनी एक वर्षापूर्वी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्या वेळी केलेल्या मागण्यांवर ‘जैसे थे’ स्थिती असून त्या वेळच्या १२ मागण्या एक वर्षात पूर्ण होत नसेल, तर अगोदर पुनर्वसना नंतरच जलवाहिनीला सुरुवात ही मागणी कायम आहे, असे गोरे या वेळी म्हणाले. या वेळी प्रकाश वाडेकर, शिवाजी वर्पे, किरण मांजरे, दत्ता रौंधळ, रामदास खेंगले, किरण चोरघे, महादेव लिंभोरे, संभाजी कोळेकर, चांगदेव शिवेकर आदींनी भूमिका मांडली.