शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

मोदींनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते संरक्षण मंत्री झाले : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 14:25 IST

मोदी यांनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते सरंक्षण मंत्री झाले, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली.

ठळक मुद्देशरद पवारही भाजी विकायचे ते सरंक्षण मंत्री झाले : संजय राऊत'राहुल गांधी आता २०१४ सारखे राहिलेले नसून त्यांच्यात अधिक परिपक्वता, आक्रमकता'

पुणे : नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते सरंक्षण मंत्री झाले, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली.शिवसेनेची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी त्यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. या वेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, शहर प्रमुख महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.पुढे ते म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता २०१४ सारखे राहिलेले नसून त्यांच्यात अधिक परिपक्वता, आक्रमकता आली आहे. त्यांचे नेतृत्व पाहता ते नेता वाटतात. दुसरीकडे भाजपा सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असून सरकारने ३ हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. अशाप्रकारे जाहिरातींवर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. स्वातंत्र्यनंतर २३ वर्षांनी वडनगर येथे रेल्वे आली असेल आणि पंतप्रधान सांगतात वयाच्या २०व्या वर्षानंतर देशसेवा करण्यास सुरुवात केली. या वरून त्यांनी चहा विकला का?, असा सवालही त्यांनी केला. नाना पटोले यांच्या भाजपा खासदारकीच्या राजीनाम्यावर ते म्हणाले, की नाना पटोले यांनी बाहेर पडणे हे विदर्भाची ठिणगी आहे. हा एक उद्रेक असून त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडली आहे. त्यावेळी चॅनेलवर येताच लोक  चॅनेल बदलत असत, मात्र आता लोक त्यांची भाषणे पाहत आहेत. भाजपा खासदाराच्या या भूमिकेतून त्यांच्या पक्षात काय चालले आहे, हे दिसत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतNeelam gorheनीलम गो-हेSharad Pawarशरद पवार