शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये, सर्वांनीच थाेडे सबुरीने घ्यावे ; रामदास अाठवलेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 19:05 IST

राम मंदीराबाबत येत्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून हा निकाल हिंदू व मुस्लिम या दोन्ही बांधवांना न्याय देणारा असेल.त्यामुळे बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये,सर्वांनीच थोडे सबूरीने घ्यावे. असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पुणे : राम मंदीराबाबत येत्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून हा निकाल हिंदू व मुस्लिम या दोन्ही बांधवांना न्याय देणारा असेल.त्यामुळे बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये,सर्वांनीच थोडे सबुरीने घ्यावे.तसेच मंदीर बांधण्यासाठी केंद्र शासनावर आॅर्डिन्स काढण्याबाबत दबाव आणू नये,भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार करावा,असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले.

    आरपीआयच्या वतीने आयोजित केल्या जाणा-या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.यावेळी आरपीआयचे शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे,पुण्याचे उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे आदी उपस्थित होते. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आयोध्या दौराबाबत बोलताना आठवले म्हणाले,भारतीय जनता पक्षाची मुस्लिम आघाडी असून अनेक मुस्लिम बांधव शिवसेनेच्या पाठीशी आहे.त्यामुळे दोंंन्ही पक्षांनी राम मंदीर बांधण्याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी. मुस्लिम समाजावर दबाव आणून राम मंदीर बांधू नये. तसेच आयोध्येत राम मंदीर,मशीद आणि बौध्द विहारासाठी सुध्दा जागा उपलब्ध करून द्यावी.सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून मी स्वत: आयोध्येला जाणार आहे.तसेच आयोध्येमधील हिंदू व मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधून यावर सामोपचाराने मार्ग काढण्याबाबत चर्चा करणार आहे.मशीदीच्या जागेवर एखादी शैक्षणिक संस्था सुरू करता येईल का? याबाबत संवाद साधणार आहे.आयोध्येतील वादग्रस्त जागा सोडून बौध्द विहारासाठी सुध्दा इतर ठिकाणी जमीन उपलब्ध करून द्यावी,या बाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे,असेही आठवले म्हणाले.         आरपीआयतर्फे आयोजित केल्या जाणा-या विदर्भ मेळाव्याबाबत बोलताना आठवले म्हणाले,येत्या 20 जानेवारी रोजी नागपूर येथे विदर्भ मेळावा आयोजित केला आहे.त्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी केली जाणार असून भूमिहिनांना जंगलाच्या जमिनीचे वाटप करावे,अशी मागणी करणार आहे.तसेच येत्या 10 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे आरपीआयकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय