शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

शिष्यवृत्ती गैरव्यवहार अहवालास टाळाटाळ; फाइलबंद भ्रष्टाचार कधी उघड होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 04:27 IST

सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत देणाºया शिष्यवृत्तीमध्ये मोठयाप्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) श्री. के. वेंकटेशम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आला.

पुणे : सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत देणा-या शिष्यवृत्तीमध्ये मोठयाप्रमाणात गैरव्यवहार झाल्याचेनिष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) श्री. के. वेंकटेशम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आला. या समितीचा अहवाल २४ जुलै २०१७ रोजी सादर करण्यात आला आहे. मात्र या अहवालानुसार आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तसेच हा अहवाल जाहीर करण्यास समाजकल्याण विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे.समाजकल्याण व आदिवासी विभागाकडून उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. समाजकल्याण विभागाकडून या शिष्यवृत्त्या देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती मिळाल्याच नसल्याचे स्पष्ट झाले.या शिष्यवृत्ती गैरव्यवहारामध्ये समाजकल्याण विभागातील अधिकाºयांसह महाविद्यालतील कर्मचाºयांचाहीसहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी संगनमताने कोट्यवधींचा अपहार केला असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन पोलीस महासंचालक श्री. के. वेंकटेशम यांच्याकडे १५ जानेवारी २०१६ रोजी या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली. तब्बल दीड वर्ष चौकशी केल्यानंतर अखेर वेंकटेशम यांनी २४ जुलै २०१७ रोजी याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अर्शद चाँदभाई याने माहिती अधिकारांतर्गत शिष्यवृत्तीबाबत माहिती (पान १० वर)विद्यार्थ्याचा ३ वर्षांपासून पाठपुरावासमाजकल्याण विभागातील काही अधिकारी व महाविद्यालयांच्या संगनमताने हजारो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा अपहार करण्यात आलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आता ही शिष्यवृत्ती मिळणार नाही, असे समजून हा विषय सोडून दिला आहे. मात्र इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी अर्शद शिकीलकर गेल्या ३ वर्षांपासून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करीत आहे. शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणाचा चौकशी अहवाल जाहीर करावा व त्यानुसार कारवाई करावी, या मागणीसाठी तो समाजकल्याण विभागापासून मंत्रालयापर्यंत लढा देत आहे.कोट्यवधींच्या शिष्यवृत्तीचे काय झाले, याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. शासनाला अहवाल सादर होऊन ६ महिने उलटले तरी यावर अद्याप काहीच कारवाई नाही. शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून समाजकल्याण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्यांना समाजकल्याण अधिकाºयांकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना पिटाळून लावले जात आहे.

टॅग्स :Puneपुणे