शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पेरण्यांवर आपत्ती

By admin | Updated: June 24, 2014 23:19 IST

हवामान विभागाने जुलैच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

पुणो : हवामान विभागाने जुलैच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. परिणामी यंदा कृषी विभागाने जाहीर केलेला पेरणीचा आपत्कालिन आराखडा राबवावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याप्रमाणो शेतक:यांनी पेरणीचे नियोजन केल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते, असे कृषी विभागाच्या अधिका:यांनी सांगितले. 
हवामान विभागाने यंदा देशभरात सरासरी 95 टक्के पाऊस पडेल असा अंदाज या पुर्वीच व्यक्त केला होता. त्यानुसार पाऊस कमी पडेल असे वाटत होते. मात्र मॉन्सूनसाठी अजूनही अनुकुल परिस्थिती निर्माण झाली नसल्याने जून महिना कोरडा जाणार आहे. परिणामी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पेरणीसाठी जून महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पेरण्या न झाल्यास पीकाच्या उगवणक्षमतेवर व गुणवत्तेवर देखील विपरित परिणाम होते. त्यामुळे पाऊस लांबल्यास पीकाला फटका बसू नये यासाठी कृषी विभागाने आपत्कालिन आराखडा तयार केला आहे. त्यात लांबत जाणा:या मॉन्सूनप्रमाणो पीक पद्धतीत कोणता बदल करावा याची मार्गदर्शक सुचना देखील केली आहे. 
सद्य:स्थितीत औरंगाबाद, जालना, बीड, लातुर, परभणी, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद या जिल्ह्यात जर 7 जुलै र्पयत समाधानकारक पाऊस पडल्यास  तेथे पारंपरिक पीकांची पेरणी करता येईल. इतर जिल्ह्यांना मात्र पीक पद्धतीत व वाणांच्या निवडीत बदल करावा लागणार आहे. भाताच्या पट्टय़ात तर आता पेरणी करताना दीर्घ मुदतीचे वाण न घेता कमी मुदतीच्या वाणांची निवड करावी लागणार आहे. 
देशात गेल्या 143 वर्षापासूनची हवामानाची नोंद आहे. या काळात देशाला  23 वेळा दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. दुष्काळाचे हे नैसर्गिक चक्र आहे. मात्र 2क्12 नंतर लगेचच 2क्14 साली दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने त्याची झळ शेतक:यांना तीव्रतेने जाणवणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. राज्यात 2क्13-14 साली जवळपास वर्षभर पावसाची नोंद झाली. गारपीट व अवकाळी पावसाने शेतीचे अपरिमित नुकसान झाले. तर  2क्12 साली पाऊस लांबल्याने राज्याला तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. परिणामी खरीपाबरोबरच रब्बी पीकाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्या पाश्र्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पीक पद्धतीच्या बदलावर लक्ष केंद्रीत करणो आवश्यक असल्याचे कृषी अधिका:यांनी सांगितले. 
 
जुलैचा पहिला पंधरवडा
घ्या : बाजरी, राळा, भुईमुग शेंग, एरंड, तुर, कुळीथघेऊ नका : उडीद, मुग
आंतरपीक : बाजरी-तूर (2:1), सुर्यफुल-तुर (1:2)
गवार-तूर (1:2), एरंड-गवार (1:2)
 
जुलैचा दुसरा पंधरवडा
सुर्यफुल, तुर, राळा, कुळीथ, एरंड 
आंतरपीक : सुर्यफुल-तुर (1:2), गवार-तुर (2:1)
 
ऑगस्ट पहिला पंधरवडा
सुर्यफुल, तुर, कुळीथ, एरंड
आंतरपीक : सुर्यफुल-तुर (2:1) 
मिश्र पीक - एरंड-दोडका 
 
ऑगस्ट दुसरा पंधरवडा
सुर्यफुल, तुर, एरंड
मिश्र पीक : सुर्यफुल-तुर (2:1)