शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

आधार सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी, शेतकरीवर्गातून नाराजी, कर्जमाफी आॅनलाईन अर्जाची मुदत वाढविण्याची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 02:50 IST

कर्जमाफी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आल्याने शेतक-यांचा लोंढा महा ई-सेवा केंद्राकडे वाढत आहे. मात्र, आधार सर्व्हर चालत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

कोरेगाव मूळ : कर्जमाफी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आल्याने शेतक-यांचा लोंढा महा ई-सेवा केंद्राकडे वाढत आहे. मात्र, आधार सर्व्हर चालत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.राज्य सरकारने १५ सप्टेंबर ही शेतकरी कर्जमाफी योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ठरवून दिली आहे. मात्र, मंगळवारी (दि. १२) सकाळी ९ पासून आधारचा सर्व्हर बंद असल्याने अनेक शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली असून कर्जमाफी आॅनलाईन अर्जाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.पूर्व हवेलीमध्ये लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर, उरुळी कांचन अशा मोठ्या गावांमध्ये एकूण १२ महा ई-सेवा केंद्रे व सीएससी सेंटर आहेत. १५ सप्टेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने अनेक शेतक-यांनी मंगळवारी सकाळपासून त्या ठिकाणी गर्दी केली होती.शेतकरी नोंदणीसाठी आधार सर्व्हरला बोटांचे ठसे किंवा मोबाईल लिंक असणे महत्त्वाचे असते. मात्र, आधार सर्व्हर अनेक वेळा बंद पडत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, कर्जमाफीच्या अर्जाची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.मुख्यमंत्र्यांकडूनही कबुलीराज्य सरकारने शेतक-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती. शासनाने राज्यातील सर्व महा ई-सेवा केंद्रे व सीएससी सेंटरवर शेतक-यांना अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती.सुरुवातीच्या काळात आधार सर्व्हर सतत बंद पडत असल्याची माहिती महा ई-सेवा केंद्र व सीएससी सेंटरचालकांनी संबंधित अधिकाºयांना दिली. त्यानुसार महा ई-सेवा केंद्र व सीएससी सेंटरचालकांनी संबंधित अधिकाºयांच्या माध्यमातून वस्तुस्थितीची माहिती वरिष्ठ पातळीवर दिली.त्या वेळी स्वत: मुख्यमंत्र्यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे आधार सर्व्हर व शेतकरी कर्जमाफीची वेबसाईट काही काळ बंद असल्याचे कबूल केले होते. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागील आठवडाभर सर्व योजना व्यवस्थितपणे सुरू होती.

टॅग्स :Farmerशेतकरी