शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पदके कमी

By admin | Updated: June 24, 2014 00:09 IST

राज्यातील अनेक मुले-मुली विविध क्रीडाप्रकार आत्मसात करण्याकरिता उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना सुविधा द्यायला हव्या.

अजित पवार : ऑलिम्पिक दिन समारंभपुणे : पूर्वीच्या तुलनेत मैदानांची संख्या कमी होऊ लागली आहे. राज्यातील अनेक मुले-मुली विविध क्रीडाप्रकार आत्मसात करण्याकरिता उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना सुविधा द्यायला हव्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार्‍या खेळाडूंची संख्या कमी असल्याने देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पदके कमी मिळत आहेत, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे महासचिव प्रा. बाळासाहेब लांडगे, बाळकृष्ण अकोलकर, मनोज पिंगळे, बंडा पाटील, निखील कानिटकर, धनराज पिल्ले, गोपाळ देवांग, शांताराम बापू, श्रीरंग इनामदार, रणजित जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ऑलिम्पिकपटू, ध्यानचंद व अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. पवार म्हणाले, विविध क्रीडाप्रकार शिकून आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता नव्या पिढीने लक्ष घातले आहे. परंतु मोठ्या प्रमाणात कष्ट करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये जगातील आर्थिक महासत्तांचे वर्चस्व होते. परंतु, भारत आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत आहे. आश्वासक दिशेने पाऊल पडत असल्याने वाव आहे. सत्काराला उत्तर देताना पिंगळे म्हणाले, क्रीडापटूंना जिल्हा आणि स्थानिक पातळीवरुन योग्य मदत मिळायला हवी. तरच चांगले ऑलिम्पिकपटू तयार होऊ शकतील. ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्यास कमी प्रमाणात क्रीडापटू पुढे येत आहेत. ती संख्या वाढविण्याचे प्रयत्न व्हायला हवे. कार्यक्रमात ९ मिनिटांत २६५ आसने घालून चिमुकल्या क्रीडापटूंनी उपस्थितांना आश्चर्यचकीत केले. तसेच र्ि‍हदमिक जिम्नॅस्टिक आणि शरीर सौष्ठव करणार्‍यांनी केलेले सादरीकरण आकर्षण ठरले. डॉ. उदय डोंगरे यांच्या क्रीडा पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी प्रास्ताविक केले. दिनेश पांडे यांनी सूत्रसंचालन केले.