शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

संरक्षण दलाची वज्रमुठ आता तीन मित्रांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 4:49 AM

एनडीएच्या ५६ तुकडीचे विद्यार्थी; एकाच तुकडीतील प्रमुख

निनाद देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारताच्या सागरी, हवाई आणि जमिनीवरील सीमांच्या रक्षणाची जबाबदारी असलेले तिन्ही दलाचे प्रमुख हे एकाच तुकडीचे विद्यार्थी आहेत. एकाच तुकडीतील अधिकारी तिन्ही दलाचे प्रमुख झाल्याची घटना ा पहिल्यांदाच घडली आहे. हवाईदल प्रमुख आरकेएस भदुरिया, नौदल प्रमुख करमबीर सिंह आणि लवकरच लष्कराप्रमुख होणारे मराठमोळे मनोज नरवणे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिणीच्या जून १९८० च्या ५६ व्या तुकडीचे विद्यार्थी आहेत. यामुळे भविष्यात तिन्ही दलातील समन्वय वाढण्याची अपेक्षा संरक्षण तज्ञांनी व्यक्त केली.दरवर्षी तिन्ही दलातील अधिकारी वर्षातून दोनदा प्रबोधिनीतून बाहेर पडतात. मात्र, एकाच तुकडीतील तिन्ही दलाचे प्रमुख या होणे हा योगायोग आहे. तिघांनी १९८० मध्ये जूनमध्ये प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिघांनी एअरफोर्स अ‍ॅकडमी, नेव्हल अ‍ॅकेडमी व इंडियन मिलीटरी अ‍ॅकेडमीमधून पुढील प्रशिक्षण पूर्ण केले.तिघांचे वडीलही होते हवाई दलात अधिकारीआणखी एक योगायोग पुढे आला आहे. तिघांचेही वडील हे हवाई दलात अधिकारी होते. या योगायोगही पहिलाच असल्याची चर्चा आहे. हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदुरीया, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह आणि लेफ्टनंट जनरल नरवणे हे प्रबोधिनीच्या एकाच तुकडीतील असून चांगले मित्रही आहेत.