शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

दौंडची बाजार समिती राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:57 AM

आॅनलाईन पद्धतीचा अवलंब करून पारदर्शीपणे कारभार करणारी दौंडची कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण राज्यात अव्वल ठरली आहे.

रामदास डोंबे खोर : आॅनलाईन पद्धतीचा अवलंब करून पारदर्शीपणे कारभार करणारी दौंडची कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण राज्यात अव्वल ठरली आहे. सन १९५० मध्ये दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. १० एकरामध्ये या बाजार समितीचे वास्तव्य आहे.बाजार समितीचे सभापती रामचंद्र चौधरी म्हणाले, आॅनलाईन गेट इंट्री, आॅनलाईन नोंदणी, मालाची प्रतवारी, आॅनलाईन मालाचा लिलाव पद्धती, आॅनलाईन बोली पद्धती, २ वाजता शेतकºयांच्या मालाची अंतिम बोली, शेतकºयांना आॅनलाईन पेमेंट त्यांच्या खात्यावर जाऊन त्यानंतर शेवटच्या टप्प्यांत माल बाहेर जाताना आॅनलाईन जावक होते. या सर्व आॅनलाईन बाबींचा विचार करून केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समितींची निवड केली आहे. जिल्ह्यामधील दौंड व शिरूर या दोन कृषी बाजार समित्या यासाठी पात्र ठरल्या आहेत. दौंडच्या बाजार समितीने महाराष्ट्र राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) मधील सर्व निकष व सर्व टप्पे पूर्ण केलेले आहेत. ९ जुलै २०१७ पासून ई-नाम ही योजना अमलात आल्यापासून आजपर्यंत दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीने २ कोटींची उलाढाल केली आहे, अशी माहिती सभापती रामचंद्र चौधरी व सचिव तात्यासाहेब टुले यांनी दिली. आतापर्यंत २५०० शेतकºयांची नोंदणी झाली आहे. १३५ शेतकरी वर्गाला आॅनलाईन १२ लाख रुपये पेमेंट झाले आहे. बाजार समितीचे सभापती रामचंद्र चौधरी, उपसभापती विशाल शेलार यांच्यासह २३ संचालक व ८ कामगारांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समीतीचे काम सुरू आहे.>ई-नाम योजना देशातील सर्व शेतकरीवर्गाच्या शेतमालाला योग्य हमीभाव देणारी योजना आहे. ही योजना प्रभावीपणे राबविणाºया दौंड बाजार समितीचे मी स्वागत करतो. प्रशासन विभागाने चांगले काम करून आर्थिकदृष्ट्या सक्षम ही योजना केली पाहिजे व शेतकरी व बाजार समिती यांच्या सहकार्याने ई-नाम प्रभावी होण्यास मदत झाली पाहिजे. - दिलीप खैरे(सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे)पारदर्शी कारभारामुळे शेतकºयांच्या मालाला बाजारभाव चांगला मिळतो. शेतकºयांच्या खात्यावर वेळेवर व आॅनलाईन पेमेंट जमा होते. आॅनलाईनमध्ये जर एखाद्या व्यापाºयाने आॅनलाईन नोंदणी केली तरच तो या लिलावामध्ये भाग घेऊ शकतो. केडगाव, पाटस व यवत या तीन उपबाजार समितींवरदेखील लवकरच पारदर्शी व ई-नाम योजनेखाली कामकाज चालू करण्यात येणार आहे.