शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

सध्याचे मुस्लीम मूळ भारतीय, त्यांच्यासाठी वेगळे कायदे लागू होऊ नयेत - सय्यदभाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 06:45 IST

सय्यदभाई हे पुण्याचे रहिवासी असून त्यांनी समाजसुधारक हमीद दलवाई यांच्यासोबत मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

पुणे : देशात कायदे करताना ते धर्माच्या आधारावर नाही तर समानतेच्या आधारावर बनवावेत असे मत नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या सय्यदभाई यांनी व्यक्त केले.पद्मश्री जाहीर झाल्यावर त्यांनी लोकमत'शी बातचीत केली. यावेळी बोलताना त्यांनी देशात गाजणाऱ्या सीएए आणि एनआरसी'च्या मुद्द्यांवरही मत व्यक्त केले.

ते म्हणाले की, सध्याचे मुस्लिम मूळ भारतातले आहेत. ज्यांना बाहेर जायचे होते ते पूर्वीच फाळणीत देशाच्या बाहेर गेले. आता हे राहिलेत ते मूळ भारतीय आहेत त्यांना कोणत्याही स्थितीत वेगळे कायदे लागू होऊ नयेत असे मला वाटते. दरम्यान, सय्यदभाई हे पुण्याचे रहिवासी असून त्यांनी समाजसुधारक हमीद दलवाई यांच्यासोबत मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्याअंतर्गत त्यांनी मुस्लिम महिलांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा दिला.

देशात मागील वर्षी लागू झालेला ट्रीपला तलाक कायदा हे त्यांच्याच लढ्याचे फळ मानले जाते. वयाच्या 83व्या वर्षीही ते त्यांना आपले काम वाढवण्याची इच्छा आहे. व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास अख्तर सय्यद यांच्याशी त्यांचा 56 वर्षांपूर्वी निकाह झाला. अख्तर स्वतः पुरोगामी विचारांच्या पुरस्कर्त्या असून त्यांना तितकेसे शिक्षण मिळाले नाही. आणि म्हणूनच त्या सय्यदभाईंच्या मागे पहाडासारख्या उभ्या राहिल्या. या पुरस्कारात तिचा सिंहाचा वाटा असल्याचे सय्यदभाई सांगतात.

(बहिणीसाठी भाऊ पेटून उठतो तेव्हा...; पद्मश्री मिळालेल्या सय्यदभाईंच्या संघर्षाची कहाणी!)

टॅग्स :Puneपुणे