शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
7
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
8
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
9
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
10
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
11
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
12
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
13
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
14
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
15
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
16
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
17
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
18
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
19
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
20
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

भोसरीत गुन्हेगारी वाढली : विलास लांडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 2:19 PM

नागरिकांना १५ वर्ष मुलभूत सोयी-सुविधांची कमतरता पडू दिली नाही. विकासकामे करूनही शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले आहे. याचे दु:ख वाटते.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट राष्ट्रवादी काँग्रेसने केला

पिंपरी : भोसरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. लोक याविषयी काही बोलत नाहीत. गप्प बसत आहेत. वाढत्या भाईगिरीमुळे शहराचा बिहार होतो की काय? अशी भीती वाटत आहे. हे वातावरण निर्माण करणाऱ्यांनी असे करणाऱ्यांनी याचा विचार करावा. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही, असा हल्लाबोल भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला. भोसरीतील हल्लाबोलच्या सभेत विलास लांडे यांनी गुन्हेगारीवर भाष्य केले. लांडे म्हणाले,पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. उड्डाणपूल, नाट्यगृहे, प्रशस्त रस्ते, उद्याने राष्ट्रवादीने विकसित केली आहे. १५ वर्ष नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधांची कमतरता पडू दिली नाही. विकासकामे करूनही शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले आहे, याचे दु:ख वाटते. परंतु, शहरवासियांनी ज्यांना सत्ता दिली. त्यांना पालिका नीट चालविता येत नाही.गेल्या चार वर्षात काय काम झाले ही शहरातील जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. गेली चार वर्ष शांत बसलो होतो एक शब्दही बोललो नाही. आता ख-या अर्थाने बोलण्याची वेळ आली आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. दुस-या पक्षात जाणार अशा वावड्या उठविल्या जातात. परंतु, राष्ट्रवादी सोडून अन्य कुठल्याही पक्षात जाणार नाही.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhosariभोसरीBJPभाजपा