शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

देश ‘सहिष्णू’ नव्हे; ‘असहिष्णूच’!, ज्येष्ठ दिग्दशिका सई परांजपे यांनी मांडले परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 04:59 IST

Sai Paranjape : सई परांजपे यांचे ‘सय’ हे मराठीतील आत्मचरित्र ‘अ पॅचवर्क क्विल्ट : अ कोलाज ऑफ माय क्रिएटिव्ह लाईफ’ या नावाने उपलब्ध झाले आहे.

पुणे : आजच्या काळात ‘ग्लोबल इंडिया’ ही संकल्पना नाकारली जात आहे. आपण एकता, बंधुता, एक देश-एक राष्ट्र या सर्वांचाच अर्थ विसरून चाललो आहेत. या संकल्पनेचा व्यापक विचार न करता संकुचित विचासरणीकडे झुकत आहोत. कितीही सहिष्णू आहोत असे भासवले जात असले तरी, प्रत्यक्षात देश असहिष्णू झाला आहे. सध्या देशात जे काही सुरू आहे ते न पटणारे आहे, असे परखड मत ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांनी व्यक्त केले.सई परांजपे यांचे ‘सय’ हे मराठीतील आत्मचरित्र ‘अ पॅचवर्क क्विल्ट : अ कोलाज ऑफ माय क्रिएटिव्ह लाईफ’ या नावाने उपलब्ध झाले आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने या पुस्तकावर ऑनलाइन संवाद कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. नाटक, दूरदर्शन, चित्रपट अशा माध्यमांमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या सई परांजपे यांच्याशी लतिका पाडगावकर यांनी संवाद साधला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार कुमार केतकर, उपेंद्र दीक्षित, डॉ. विद्या केळकर, ज्येष्ठ पत्रकार अभय वैद्य उपस्थित होते.सई परांजपे यांचे वडील रशियन आणि आई शकुंतला मराठी. धर्मनिरपेक्षता, स्वतंत्र विचारसरणी अशा सर्वार्थानेच या कुटुंबाला एक ‘ग्लोबल’ ओळख मिळाली. अशा कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सई परांजपे यांना ही संकल्पना आज देशातून नाकारली जात आहे का? असे विचारले असता त्यांनी याचे उत्तर ‘दुर्दैवाने, हो’ असे दिले.

दिल मांगे मोअर...सई परांजपे यांनी चित्रपट व्यवसायातील पुरुषी वर्चस्वाला छेद देत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ८१ वर्षांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला त्यांचा हा कलात्मक प्रवास शंभरीपर्यंत जावो हीच सदिच्छा आहे. लोकांना त्यांनी कलात्मक प्रवासात खूप भरभरून दिले आहे. पण ‘दिल मांगे मोअर’! अशी मिस्कील टिपण्णी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केली.

टॅग्स :Puneपुणे