शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Coronavirus : इराणमधून आलेल्या भारतीयांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 06:13 IST

इराण येथे मोठ्या प्रमाणात भारतीय असून त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

- निनाद देशमुखपुणे : परदेशात असलेल्या नागरिकांना भारतात आणण्यासाठी तसेच त्याना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी जैसलमेर येथे जागतिक दर्जाचे आर्मी वेलनेस सेंटर तयार करण्यात आली आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली असून गेल्या दोन दिवसांत इराण येथून लष्कराने २८९ भारतीयांना परत आणले आहे. या वेलनेस सेंटरमधील जवळपास २० हॉलमध्ये या सर्वांवर लष्कराचे डॉक्टर उपचार करत आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, लष्कराचे प्रसिद्धी प्रमुख कर्नल अमन आनंद यांनी ‘लोकमत’ला दिली.इराण येथे मोठ्या प्रमाणात भारतीय असून त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडे ही जबाबदारी असून शुक्रवारी एका विशेष विमानाने २३६ भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात आले. तर रविवारी ५३ भारतीयांना भारतात आणण्यात आले. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी तसेच उपचार करण्यासाठी लष्कराच्या आरोग्य विभागाने विशेष पथकाची स्थापना केली आहे.जैसलमेर आर्मी वेलनेस सेंटरमध्ये जवळपास २० हॉलमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी परदेशातून आणलेल्या नागरिकांना येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यासाठी लष्कराचे दोन पथके तयार केली आहेत. पहिल्या पथकात त्यांची आरोग्य तपासणी करणारे वैद्यकीय पथक, तज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक कार्यरत राहणार आहेत. तर दुसऱ्या पथकात परिसराची स्वच्छता करणारे कर्मचारी, तसेच त्यांना अन्न तसेच जीवनावश्यक वस्तू देणारे पथक कार्यरत राहणार आहे, असे या पथकाचे आरोग्य अधिकारी कर्नल एस. अहमद यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या