शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग कायम

By admin | Updated: January 25, 2015 01:27 IST

राज्यात आलेले अवकाळी पावसाचे ढग शनिवारीही कायम होते. मात्र कोठेही पाऊस पडल्याची नोंद वेधशाळेत झाली नाही

पुणे : राज्यात आलेले अवकाळी पावसाचे ढग शनिवारीही कायम होते. मात्र कोठेही पाऊस पडल्याची नोंद वेधशाळेत झाली नाही. मात्र ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात वाढ झाल्याने थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. सर्वच शहरांचे कमाल व किमान तापमान सरासरीच्या वर गेले आहे.शनिवारी राज्यात सर्वात कमी ११.८ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूरमध्ये नोंदविले गेले. राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान १५ अंशाच्या वर गेलेले होते. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीचा हवेतील गारवाच गायब झाल्याचे चित्र आहे. पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)प्रमुख शहरांमधील किमान तापमान(अंश सेल्सिअसमध्ये)पुणे १४.९, अहमदनगर १५,जळगाव १५.५, कोल्हापूर १८, महाबळेश्वर १३.८, मालेगाव १५.८, नाशिक १४.२, सांगली १६.६,सातारा १२.९, सोलापूर १८.१,मुंबई २१, अलिबाग १८.८, रत्नागिरी १८.२, डहाणू १८.१, भिरा १६.१, उस्मानाबाद १४.६, औरंगाबाद १७.३, परभणी १६.६, नांदेड १४,अकोला १९, अमरावती १७.४, बुलडाणा १६.५, ब्रम्हपुरी १५.९, चंद्रपूर ११.८, नागपूर १५.४, वाशिम १८.४, वर्धा १६.७, यवतमाळ १६.२