शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

राज्यात ६० लाख शौचालयाचे बांधकाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 21:06 IST

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यात २७ हजार ९०२ ग्रामपंचायतीमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले.

ठळक मुद्देराज्यात १ कोटी १० लाख ६६ हजार १५६ कुटुंबांकडे शौचालय ६० लाख ४१ हजार १०९ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे समोर

पुणे: ग्रामीण महाराष्ट्र हगणदरी मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात निर्मल भारत अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर शौचालय बांधण्यात आले असून त्यामुळे राज्यात १ कोटी १० लाख ६६ हजार १५६ कुटुंबांकडे शौचालय आहेत. राज्यातील ३४ जिल्हे ,३५१ पंचात समित्या व २७ हजार ६६७ ग्रामपंचायती हगणदरी मुक्त झाल्या आहेत.केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यात २७ हजार ९०२ ग्रामपंचायतीमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले. पायाभूत सर्वेक्षणाच्या आधारे राज्यामध्ये ग्रामीण भागात शौचालय बांधकाम व ग्रामपंचाती हगणदरीमुक्त करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. त्यात ५० लाख २५ हजार ४७ कुटुंबाकडे शौचालय असल्याचे तर ६० लाख ४१ हजार १०९ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे समोर आले होते.मात्र,निर्मल भारत अभियानंतर्गत सर्वच कुटुंबांसाठी शौचालय बांधून देण्यात आली आहेत. सन २०१७-१८ पर्यंत सार्वजनिक व सामुहिक शौचालय वापरणारी कुटुंबे २  लाख ८१ हजार २९२ होती. राज्यात नागरिकांसाठी ६० लाख ४१ हजार १३८ शौचालय बांधण्यात आली आहेत,असे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र