शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काँग्रेसचा मोर्चा शांततेत, सरकारचा केला निषेध  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 02:25 IST

थे दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा शासनाच्या विरोधात शहरातून काढण्यात आलेला मोर्चा शांततेत झाला. या वेळी काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करून निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले.

दौंड - येथे दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा शासनाच्या विरोधात शहरातून काढण्यात आलेला मोर्चा शांततेत झाला. या वेळी काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करून निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले.भाजपा सरकारने जनतेला व देशाला फसवले आहे. हे शासन जाहिरातबाज सरकार असून परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देऊ तो दिला नाही उलट नोटा बंदीत काळा पैसा पांढरा केला. हे सरकार बड्या १०० उद्योजकांचे आहे कारण २०१४ साठी २ कोटी १४ लाख हजार कर्ज माफ केले.२०१७ ला पूर्ण ८५ हजारकोटी बँकांना दिले. शेतकºयाची कर्जमाफी फसवी, स्वाभिमानी आयोग लागू केला नाही. शेतकºयांचा शेतीमाल बाजारभाव नाहीत. योजना कागदावर शेतकरी आत्महत्या करीत आहे. या निवेदनावर दौैंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पोपट ताकवणे, शहराध्यक्ष बाबा शेख, महिला अध्यक्षा मालन दोरगे, अतुल जगदाळे, अशोक फरगडे, अशोक जगदाळे, आप्पासाहेब अवचर, दादा निंबाळकर, संपत फडके, रफिक शेख, तन्मय पवार, अल्ताब शेख, हरिश ओझा, धनाजी ताकवणे यांच्यासह मान्यवरांच्या सह्या आहेत.- मोदी पंतप्रधान झाल्यापासून सर्व उद्घाटने काँग्रेसने केलेल्या कामाची केली आहेत. काँग्रेसने सर्व योजनांची नावे बदलू आरएसएस, भाजपाची नावे दिली आहेत. त्यांनी स्वातंत्र्याचा काळात साथ दिली भारताच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही.- कोणत्याही घटक जातीधर्माच्या जनतेला आरक्षण दिले नाही. फक्त २ टक्के ठराविक समाजाला गुजरातला झुकते माप दिले. पेट्रोल, डिझेल, गॅस भाव भडकले आहेत. त्याचप्रमाणे छोटे लघु व्यवसाय उद्योग बंद पडले. दुधाला भाव नाही. देशात सर्व घटक रस्त्यावर येऊन मोर्चा काढत आहेत. यासह अन्य घटनाचा उल्लेख निवेदनात केला आहे.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसPuneपुणे