शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

उद्या काँग्रेसची मुंबईत उच्चस्तरीय बैठक : राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत होणार निर्णय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 18:52 IST

उद्या काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक मुंबईत होत असून यात निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यात इतर प्रश्नांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते चर्चेला घेतले जाण्याची शक्यता आहे 

पुणे : उद्या काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक मुंबईत होत असून यात निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यात इतर प्रश्नांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी जर काही प्रश्न असतील तर ते चर्चेला घेतले जाण्याची शक्यता आहे 

राज्यात गतवैभव परत आणण्यासाठी काँग्रेस चांगलीच कामाला लागली असून दिल्लीतील वरिष्ठ नेते आणि राज्यातील नेते यांची महत्वपूर्ण बैठक उद्या मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत पुणे लोकसभा जागेचा उमेदवारही घोषित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील काँग्रेसचे मतदारसंघ आणि मुद्दे यावर बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय प्रचार यंत्रणा आणि आघाडीशी निगडीत मुद्देही बैठकीत सोडवले जाण्याची चिन्हे आहेत. 

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ सुजय विखे हे भाजपतर्फे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या भाजपप्रवेशानंतरही विखे यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र विखे हे सुजय यांचा प्रचार करत असल्याची चर्चा आहे. शिवाय विखे हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असताना त्यांनी नगरमध्ये प्रचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष काय निर्णय घेणार आहे का याबाबतचा प्रश्न पुण्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, 'मी आत्ता यावर काहीही भाष्य करणार नाही. विखे यांच्या विषयी असे काही प्रश्न असतील तर त्याची चर्चा उद्याच्या बैठकीत होईल. 

पुरोगामी व्यक्तींच्या हत्येच्या तपासावरून मुख्यमंत्र्यांवर टीका 

डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावरून उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावल्याप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, या तीनही हत्यांच्या तपासात राज्य आणि केंद्र सरकारची अत्यंत गलथानपणाची भूमिका आहे. विशिष्ट वर्गाला मदत करण्याची मदत करण्याची भूमिका आहे असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हे जनतेला वेगळं सांगायची गरज नाही.  त्यावर शिक्कामोर्तब उच्च न्यायालयाने केले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसPoliticsराजकारण