शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

महाविद्यालये बेरोजगारांची निर्मिती करणारे कारखाने : तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 01:46 IST

सद्यस्थितीत देशात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण होणे गरजेचे आहे.

पुणे : सद्यस्थितीत देशात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, आपण पारंपरिक शिक्षणात अडकून पडलो असून दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण व्यवस्थेमुळे आपली महाविद्यालये ही केवळ उच्च शिक्षण देऊन बेरोजगारांची निर्मिती करणारी कारखाने झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मानसिकतेत बदल करून कौशल्य विकासाला हातभार लावला पाहिजे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी व्यक्त केले.‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी’च्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी तावडे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, डीटीईचे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार, प्राचार्या अनिता मुदलियार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तावडे म्हणाले, खेळायला मैदान नसल्याचे तक्रार एका विद्यार्थ्याने केली त्यावर तत्काळ शासकीय पॉलिटेक्निकचे मैदान उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे