शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

चैैतन्य खून प्रकरण; आणखी एक अटकेत

By admin | Updated: March 16, 2015 04:16 IST

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीची

लोणी काळभोर : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या चैतन्य गवळी या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी आणखी एकास ताब्यात घेतले. आतापर्यंत एकूण बारा जणांना अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणीशी असलेले संबंध तोडावेत, असे सांगूनही न ऐकल्याने चैतन्य ज्ञानदेव गवळी (वय १८, रा. चंदनवाडी, ता. दौंड) याचा २८ फेब्रुवारी रोजी कोयता व गुप्तीसारख्या हत्याराने निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे. आज ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन या प्रकरणात अटक करण्यात आलेला बारावा आरोपी आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय गिरमकर व रॉकी देवकाते यांना हा अल्पवयीन मुलगा मावळ तालुक्यात असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून मावळ तालुक्यात शोधमोहीम चालू केली होती. त्या मोहिमेला आज यश मिळाले आहे. (वार्ताहर)