शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समाजातून जात नष्ट व्हावी : डॉ. श्रीपाल सबनीस; पुण्यात गंगाधर स्वामी पुण्यतिथी व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:18 IST

जातीपातीच्या मर्यादा ओलांडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यास समाजातून जात ही संकल्पना नष्ट होऊ शकते, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘आर्थिक निकषांवर आरक्षण असावे का’ या विषयावर श्रीपाल सबनीस यांनी केले मार्गदर्शनसमाजातील दुर्बल वर्गाला अजूनही काही काळ आरक्षणाची गरज : न. म. जोशी

पुणे : आरक्षण पूर्णपणे नष्ट करता येणे शक्य नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये तशी तरतूदही नाही. अजूनही समाजातील काही मागासलेले आणि दुर्बल घटकांना आरक्षणाची गरज आहे. जातीपातीच्या मर्यादा ओलांडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यास समाजातून जात ही संकल्पना नष्ट होऊ शकते, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.देशमुखमहाराज फाऊंडेशनने आयोजिलेल्या गंगाधर स्वामी पुण्यतिथी सप्ताहातील व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘वाढत्या जातीय अस्मितेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक निकषांवर आरक्षण असावे का’ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सप्ताहात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी, साहित्यिक बबन मिंडे, रा. स्व. संघाचे पश्चिम प्रांतप्रमुख हेमंत हरहरे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तांबोळी म्हणाले, ‘जातीवाद ही अंधश्रद्धा आहे. संविधानाने धर्माला आरक्षण दिलेले नाही, तर मागासलेल्या वर्गाला आरक्षण दिले आहे. वाढत्या जातीय अस्मितेच्या जखमा समाजमनावर झाल्या आहेत. भारतीय संविधान आणि संसद हेच अंतिम सत्य आहे.’ देशमुख महाराजांनी प्रास्ताविक केले. या वेळी सुवर्णा बोलघाटे, नरहर शिरोदे, संजय देशमुख, प्रवीण साळुंके, गणेश अनारसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या जेवणातून आई लहान मुलांसाठी दोन घास बाजूला काढून ठेवते, यालाच आरक्षण म्हणतात. समाजातील दुर्बल वर्गाला अजूनही काही काळ आरक्षणाची गरज आहे.- न. म. जोशी

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणे