शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

भातपिकाच्या नुकसानीची कामे रोजगार हमी योजनेंर्तगत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:14 IST

या विषयाचे अनुषंगाने भोरच्या तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील ९४ गावांतील ३ हजार ९८० अतिवृष्टीमुळे नुकसान झाले ...

या विषयाचे अनुषंगाने भोरच्या तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील ९४ गावांतील ३ हजार ९८० अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. यात ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातखाचराच्या तालींची पडझड झाली असून, लागवड झालेले भाताचे पीक वाहून गेले असल्याचे या वेळी मानसिंग धुमाळ यांनी सांगितले.

या वेळी भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंकर गुरव, दगडू दामगुडे, विजय धुमाळ, संतोष उफाळे, प्रकाश मोरे, नाना आखाडे, सर्जेराव पडवळ, केदार खोपडे आदी उपस्थित होते.

पंचनामे झाले, पुढे काय?

अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने पंचनामे केले. शासनाकडून किती नुकसान झाले आहे याची आकडेवारीही सांगितली आहे. मात्र शेतकऱ्यांना किती आणि कधी नुकसानभरपाई मिळणार हे मात्र आज तरी गुलदस्त्यातच असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वंदना धुमाळ यांनी सांगितले.