शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कागदावरच कमी, सरकार खरे की अधिकारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 06:36 IST

प्राथमिक शिक्षण खात्याने ९८ टक्के विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचा भार नियमानुसार आहे, असा अहवाल राज्य सरकारला दिला आहे.

पुणे : प्राथमिक शिक्षण खात्याने ९८ टक्के विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचा भार नियमानुसार आहे, असा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. मात्र, भार कागदावरच कमी झाला असून, प्रत्यक्षात तो वाढल्याचे पालकांचे मत असून, विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा मोडलेलाच आहे.स्वत:च्या वजनाच्या निम्म्या वजनाचे दप्तर मुलांना न्यावे लागत असल्याची तक्रार पालक करीत आहेत. शिक्षण विभागाने २३,४४३ शाळांतील ४ लाख १७ हजार ८९३ विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली. त्यात ४ लाख १२ हजार २५२ मुलांच्या दप्तराचे वजन नियमानुसार असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे पालक खरे की अधिकारी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांच्या मते ५,१४१ विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन अधिक आहे.>१५ जिल्हे ओझेविरहितनाशिक, नंदूरबार, धुळे, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, हिंगोली, जालना, लातूर, मुंबई, पालघर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १५ जिल्ह्यांतील एकाही विद्यार्थ्याच्या पाठीवर नियमापेक्षा जास्त वजनाचे दप्तर नव्हते.