शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आपल्या देशावर घुसखोरांचा भार :  अक्षय जोग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:54 IST

रोहिनग्यांचा प्रश्न चीनला भेडसावत असल्याने या विषयावर भारत आणि चीन यांच्यात मतैक्य आहे.घुसखोर आणि शरणार्थी म्हणून प्रश्न वेगळे आहेत.

ठळक मुद्देरोहिनग्यांचा अन्नधान्य, वस्त्र, निवारा, आरोग्य अशी सर्व व्यवस्था भारत सरकार मानवता प्रकल्पांतर्गत करणार

पुणे : आपल्या देशावर घुसखोरांचा भार आहे. त्यात रोहिनग्यांचा भार पेलवणारा नाही. ते काही आश्रित म्हणून आलेले नाहीत. ४० हजार रोहिनगे भारतात वास्तव्यास आहेत. भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॉन्व्हेन्शन कायद्यावर स्वाक्षरी केलेली नसल्यामुळे हा कायदा भारताला लागू नाही. रोहिनग्यांचा म्यानमारमध्ये अन्नधान्य, वस्त्र, निवारा, आरोग्य अशी सर्व व्यवस्था भारत सरकार मानवता प्रकल्पांतर्गत करणार आहे, असे मत ब्लॉगलेखक अक्षय जोग यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासनातर्फे अक्षय जोग यांच्या व्हाय रोहिनग्या शुड बी डिपोर्टेड या पुस्तिकेचे प्रकाशन अध्यासनाचे अध्यक्ष आणि नॅशनल शिपिंगबोर्डाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जोग बोलत होते. जोग म्हणाले की, रोहिनग्यांचा प्रश्न चीनला भेडसावत असल्याने या विषयावर भारत आणि चीन यांच्यात मतैक्य आहे.घुसखोर आणि शरणार्थी म्हणून प्रश्न वेगळे आहेत. त्याची चर्चा केली आहे. मुस्लिमबहूल पाकिस्तानातील बौद्ध आणि बौद्धबहूल म्यानमारमधील बौद्ध रोहिनगे म्हणून भारतात आले आहेत. हिंदूबहूल सुरक्षित भारतामध्ये सर्वधर्म शांततेत नांदत आहेत. हा सद्गुण विकृती ठरू नये. रावत म्हणाले की, देशामध्ये दीर्घकाळ विपर्यस्त आणि काहीवेळा खोटा इतिहास सांगितला गेला. त्याला अभ्यास करून झालेल्या लेखनातून उत्तर देण्याची आवश्यकता आहे. इस्लाम हा केवळ धर्म नाही, तर हिंसेवर विश्वास असलेली कट्टर जहालमतवादी राजकीय विचारप्रणाली आहे.  मुस्लिमबहुल बांगलादेशातून (पूर्वीचा पाकिस्तान) छळामुळे हिंदु व बौध्द निर्वासित होत आहेत व बौध्दबहुल म्यानमारमधून छळामुळे मुस्लिम निर्वासित होत आहेत. पण हिंदुबहुल भारतात मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, ज्यू, पारशी इ. सर्व सुरक्षित आहेत इतकेच नव्हे तर आश्रयासाठी भारतातच येत आहेत. भारताची सर्वसमावेशकता हा सद्गुरू जरी असला तरी ती सद्गुण-विकृती होऊ नये यासाठी राष्ट्रसुरक्षेला धोकादायक निर्वासितांना हद्दपार करणे हा केंद्राचा निर्णय राष्ट्रहितकारकच आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMyanmarम्यानमारRohingyaरोहिंग्याchinaचीन