शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण

By राजू इनामदार | Updated: April 11, 2024 18:32 IST

शेतकऱ्यांना मदत करता तर मग खतांवर जीएसटी का लावता? तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा

पुणे: आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये प्रवेश केला. शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार.डॉ. अमोल कोल्हे यावेळी उपस्थित होते. आळंदी विधानसभा क्षेत्रातील देशमुख यांच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

पवार म्हणाले, एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे असा प्रकार केंद्र सरकार करत आहे. शेतकऱ्यांना मदत करता तर मग खतांवर जीएसटी का लावता? तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा. देशमुख तो विचार करून भाजपमधून राष्ट्रवादीत आले हे महत्वाचे आहे.

डॉ. कोल्हे म्हणाले,"संकट आले.की त्याला शरण जायचा पर्याय असतो. केंद्र राज्य यांनी अन्याय चालवलायच, पण पक्षातही फूट पडली. अशा वेळी खंबीरपणे उभे राहून या संकटाचा सामना करणारे शरद पवार उर्जा आहेत. अतूल देशमुख यांच्यासारखे स्वाभिमान जाग्रुत असणारे अनेकजण शरद पवार यांच्याबरोबर येत आहेत. ही तुतारी स्वाभिमानाची तुतारी आहे. यापुढे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाला.घालणार्यांच्या व त्यांना साथ देणार्या़च्या विरोधात लढू.

अतुल देशमुख यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. थोड्याच मतांच्या फरकाने त्यांचा दिलीप मोहिते यांच्याकडून पराभव झाला होता. दिलीप मोहिते राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्याबऱबर गेले आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर देशमुख म्हणाले की, मागील अडीच वर्षात स्वाभिमानाला ठेच लागली. समन्वयही साधता आला नाही. मागील एक दीड वर्षात हीन वागणूक मिळाल्याने हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४shirur-pcशिरूरbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४