शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

भीमा नदीपात्र पावसाअभावी कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 02:21 IST

चासकमान धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात जाणारी येथील भीमा नदी पावसाअभावी कोरडी आहे. चासकमान धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातून वाहणाºया भीमा नदीत कमी प्रमाणात पाणी असल्याने शेतकºयांचे हाल सुरू आहे.सध्या या परिसरात कांदालागवडी सुरू झाल्या आहेत. नदीपात्रात पाणी कमी असल्याने शेतकºयांना कृषिपंपांचे पाइप पाण्यापर्यंत जोडणे अवघड होत आहे. त्यामुळे कांदालागवडी व इतर घेतलेल्या पिकांना पाणी वेळेवर देता येत नाही. सध्या कधी ढगाळ वातावरण, कधी कडक ऊन त्यामुळे पिके सुकून गेली आहेत. चासकमान धरणातून पाणी सोडले तर पिकांचा प्रश्न मार्गी लागेल. पिकांना जीवदान देण्यास पाण्याची गरज असल्याने पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहे. भीमा नदीवर नदीकाठावर व परिसरात अनेक कृषिपंप असून, सुमारे २ किलोमीटरपर्यंत पाइपलाइन करून शेतकºयांनी पाणी आणले आहे. तसेच अनेक गांवाचा पाणीपुरवठा नदीलगत असलेल्या विहिरीतून होत आहे. पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.

टॅग्स :riverनदीwater scarcityपाणी टंचाई