शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Bhama Askhed Dam | भामाआसखेड धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा; ३ तालुक्यांतील शेतीवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 20:13 IST

यंदा एकूण १२९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली...

आसखेड (पुणे) : भामाआसखेड धरणात ६९.९७ टक्के पाणीसाठा आहे, तर गतवर्षी ७५.४३ टक्के इतका होता, अशी अधिकृत माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली. यंदा एकूण १२९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेडसह शिरुर, दौड तालुक्याला वरदान ठरणारे भामाआसखेड ८ टीएमसीचे धरण आहे. सध्या एकूण साठा ५.८४ (१६५.४४३ दलघमी) टीएमसी असून ५.३७ टीएमसी (१५१.९२१ दलघमी) उपयुक्त साठा आहे.

यंदा गतवर्षीपेक्षा सुमारे सहा टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुढील महिन्याचे पाण्याचे नियोजन व्यवस्थित करणे आवश्यक आहे. तीन तालुक्यांतील शेतकरी आणि सर्वसामान्य या पाण्यावर अवलंबून आहेत. उन्हाची तीव्रताही वाढत आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. आत्तापर्यंत रब्बी हंगामातील १४ डिसेंबर ते २३ डिसेंबर २२ आणि १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २३ दरम्यान आवर्तने सोडली आहेत आणि अजूनही दोन आवर्तने (एप्रिल व जूनमध्ये) गरजेनुसार सोडण्यात येणार असल्याची माहिती घारे यांनी दिली.

शेतीसह पिण्याचे पाणी प्रश्न सुटणारे भामाआसखेड हे महत्त्वाचे धरण आहे. खेड, शिरूर, दौंड या तीन तालुक्यांसह आत्ता पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासही भामाआसखेड वरदान ठरणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड