शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

संमेलनाध्यक्षपदासाठी भालचंद्र नेमाडेंचे नाव?; प्रस्ताव पाठविला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 01:29 IST

यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची शक्यता असून साहित्य महामंडळासह काही घटक संस्थाही नेमाडेंच्या संपर्कात असल्याची माहिती खास सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे.

पुणे : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची शक्यता असून साहित्य महामंडळासह काही घटक संस्थाही नेमाडेंच्या संपर्कात असल्याची माहिती खास सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे.संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूक न घेता घटक संस्थांनी सर्वांनुमते एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय महामंडळाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच होणार आहे. २८ आॅक्टोबर रोजी महामंडळाकडे घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, समाविष्ट आणि घटक संस्थांकडून प्रत्येकी एक, निमंत्रक संस्थेकडून १, विद्यमान संमेलनाध्यक्षाकडून १ अशी नावे सूचवली जाणार आहेत. त्यातून एक नाव अंतिम केले जाणार आहे.नेमाडे हे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त एकमेव साहित्यिक हयात आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस होऊ शकते. पण ते अध्यक्षपद स्वीकारतील का, याची शंका आहे.महामंडळाला नेमाडेंबद्दल मराठीचे सर्वोच्च सन्माननीय प्रतीक म्हणून अतीव आदरच आहे, पण ते अध्यक्षपद मान्य करतील काय, हा वेगळा प्रश्न आहे.- डॉ. श्रीपाद जोशी,अध्यक्ष, साहित्य महामंडळ

टॅग्स :Puneपुणे