शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

भामा-आसखेडमधील आवर्तनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:01 IST

बंंधाऱ्यांना आले पाणी : शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण

रांजणगाव सांडस : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे व परिसरातील, सादल गाव बंधारे हे कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात पाणीसाठा कमी झाला होता. शेतकरी वर्गात शेतीला पाणी पुरेल का, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. गेल्या आठवड्यात भामा-आसखेड धरणामधून भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे आलेगाव पागा, आरंगाव, वडगाव बाढे या भागातील बंधाºयाला पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यंदाची दिवाळी या पाण्यामुळे गोड झाली आहे. यामुळे बंधाºयाच्या शेवटच्या पात्रातदेखील पाणी वाढल्याने सादल गाव, वडगाव रासाई, मांडवगण फराटे, आलेगाव पागा, राक्षे वाडी, नागरगाव, रांजणगाव सांडस परिसरातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्हा व इतर सर्व जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा लवकरच दुष्काळ जाणवायला लागला होता. आलेगाव पागाचा बंधारा हा ऐन हिवाळ्यात कोरडा पडल्याने अडचणी उद्भवल्या होत्या. जिरायती भागाप्रमाणेच बागायती भागातही समस्या निर्माण झाली होती. यंदाच्या वर्षी प्रथमच आॅक्टोबर महिन्यात भीमा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली होती. गेल्या आठवड्यात सोडलेल्या पाण्यामुळे नदीपात्र भरत आहे. 

टॅग्स :Puneपुणे