शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कॉसमॉस फुलांचे 'सौंदर्य' पर्यावरणासाठी ठरतेय घातक; स्थानिक गवतांचे होतेय 'मरण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 16:47 IST

सौंदर्याला भुलू नये, समूळ नष्ट करावे

श्रीकिशन काळे-पुणे : तळजाई टेकडीवर आणि शहरात अनेक ठिकाणी पिवळ्या फुलांना बहर आला आहे, त्याचे सौंदर्य पाहून नागरिक त्यासोबत फोटो देखील काढत आहेत. पण ते 'सौंदर्य' पर्यावरणासाठी घातक असून, त्याला 'कॉसमॉस' असे नाव आहे. ते परदेशी तण असून, स्थानिक गवत त्यामुळे नष्ट होत आहे. जे आपल्या गुरांचे खाद्य आहे. या 'कॉसमॉस'मुळे ते खाद्य कमी होत आहे.  

परदेशी तण 'कॉसमॉस' यावर प्राणी, पक्ष्यांना उपजिविका करता येत नाही. हे तण गुरांना आवश्यक असणारे स्थानिक गवत नष्ट करून वाढत आहे. केवळ फुले चांगली दिसतात. लोकांना त्याचा उपयोग किंवा इतर माहिती नाही. सध्या शेताच्या बांधावर देखील ते येत आहे. परिणामी जैवसाखळी नष्ट होत आहे. मेंढरे, गाय, बैल, शेळ्या यांसाठी जे गवत लागते, ते कमी होत असल्याने त्यांना इतरत्र फिरावे लागत आहे. ह्यकॉसमॉसह्ण बाबत शेतकरी, नागरिक यांच्यात जनजागृती करायला हवी. हे तण काढून टाकण्यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे, अशी माहिती वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी दिली. सध्या वृक्षारोपणाची चळवळ आहे, तशी तण काढण्याची सुरू व्हावी. समुळ उच्चाटन करण्यासाठी गावांमधील जैवविविधता समित्यांना, नागरिकांना याबाबत सांगायला हवे. लोकसहभाग घेतला तरच हे आगंतुक तण नष्ट होईल.  

मधमाशांच्या मधावर व्हावे संशोधनपूर्वी या कॉसमॉस फुलांवर किटक बसत नव्हते. पण इतर काहीच पर्याय नसल्याने इप्सिफोरिया ही मधमाशांची स्थानिक जात त्यावर आता बसू लागली आहे. त्यातील परागकण घेऊन ते मध तयार करीत आहेत. तो मध खाल्ला तर त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होईल, त्याबाबत संशोधन करणे आवश्यक आहे. एकूणच हे कॉसमॉस तण नुकसानकारक आहे.   

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण