शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

कॉसमॉस फुलांचे 'सौंदर्य' पर्यावरणासाठी ठरतेय घातक; स्थानिक गवतांचे होतेय 'मरण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 16:47 IST

सौंदर्याला भुलू नये, समूळ नष्ट करावे

श्रीकिशन काळे-पुणे : तळजाई टेकडीवर आणि शहरात अनेक ठिकाणी पिवळ्या फुलांना बहर आला आहे, त्याचे सौंदर्य पाहून नागरिक त्यासोबत फोटो देखील काढत आहेत. पण ते 'सौंदर्य' पर्यावरणासाठी घातक असून, त्याला 'कॉसमॉस' असे नाव आहे. ते परदेशी तण असून, स्थानिक गवत त्यामुळे नष्ट होत आहे. जे आपल्या गुरांचे खाद्य आहे. या 'कॉसमॉस'मुळे ते खाद्य कमी होत आहे.  

परदेशी तण 'कॉसमॉस' यावर प्राणी, पक्ष्यांना उपजिविका करता येत नाही. हे तण गुरांना आवश्यक असणारे स्थानिक गवत नष्ट करून वाढत आहे. केवळ फुले चांगली दिसतात. लोकांना त्याचा उपयोग किंवा इतर माहिती नाही. सध्या शेताच्या बांधावर देखील ते येत आहे. परिणामी जैवसाखळी नष्ट होत आहे. मेंढरे, गाय, बैल, शेळ्या यांसाठी जे गवत लागते, ते कमी होत असल्याने त्यांना इतरत्र फिरावे लागत आहे. ह्यकॉसमॉसह्ण बाबत शेतकरी, नागरिक यांच्यात जनजागृती करायला हवी. हे तण काढून टाकण्यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे, अशी माहिती वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी दिली. सध्या वृक्षारोपणाची चळवळ आहे, तशी तण काढण्याची सुरू व्हावी. समुळ उच्चाटन करण्यासाठी गावांमधील जैवविविधता समित्यांना, नागरिकांना याबाबत सांगायला हवे. लोकसहभाग घेतला तरच हे आगंतुक तण नष्ट होईल.  

मधमाशांच्या मधावर व्हावे संशोधनपूर्वी या कॉसमॉस फुलांवर किटक बसत नव्हते. पण इतर काहीच पर्याय नसल्याने इप्सिफोरिया ही मधमाशांची स्थानिक जात त्यावर आता बसू लागली आहे. त्यातील परागकण घेऊन ते मध तयार करीत आहेत. तो मध खाल्ला तर त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होईल, त्याबाबत संशोधन करणे आवश्यक आहे. एकूणच हे कॉसमॉस तण नुकसानकारक आहे.   

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण