शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Mahavitaran: दौंडमध्ये विद्युत कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 16:36 IST

शेतीपंपाच्या थकीत वीज बिलापोटी विद्युत जोड तोडण्यासाठी गेलेल्या विद्युत महावितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी मारहाण केली

दौंड : कानगाव (ता. दौंड ) येथे शेतीपंपाच्या थकीत वीज बिलापोटी विद्युत जोड तोडण्यासाठी गेलेल्या विद्युत महावितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी मारहाण केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. 

विद्युत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या निषेधार्थ दौंड तालुक्यात विद्युत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. शेतीपंपाचे तोडलेले कनेक्शन हे बसून द्यावे म्हणून ग्रामस्थांनी विद्युत कर्मचाऱ्यांना धरून ठेवले होते. दरम्यान पोलिसांनी या कर्मचाऱ्यांची सुटका केली असे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्पष्ट केले.

संदर्भात गावच्या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर २२ हजार होल्टची मुख्य विद्युततार तोडून शेतामध्ये टाकून पळून गेले होते. तुटलेल्या वायरीला शेतकऱ्यांच्या धक्का लागला असता तर विपरीत घडले असते. वीजजोड तोडू नका असे शेतकरी विद्युत कर्मचाऱ्यांना सांगत होते. मात्र कर्मचाऱ्यांनी ऐकणार ऐकले नाही परिणामी संतप्त शेतकरी आणि कर्मचाऱ्याला बाचाबाची झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या छातीत दुखू लागल्याने या  पोलिस अधिकाऱ्याला ग्रामस्थांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणdaund-acदौंडFarmerशेतकरीelectricityवीजEmployeeकर्मचारी