शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

अंबोलीतील केटी बंधाऱ्याने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 02:52 IST

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती अभावी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४ गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

पाईट : अंबोली (ता. खेड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती अभावी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४ गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. बंधाऱ्यात पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अंबोली (ता. खेड) येथे १९९२ मध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी स्थिती पाहता भामा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा दगडी बंधारा बांधण्यात आला. सुरुवातीच्या ५ ते ६ वर्षांत यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते. यामुळे परिसरातील अंबोली, विन्हाम, खरवली, कोहिंडे या चार गावांचा बारमाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली होती. बंधाºयामध्ये साठवणूक होत असलेल्या पाण्याने १०० हेक्टर जमीन पाण्याखाली येण्यास मदत झाली होती.सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती उद्भवली असताना पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले. याचा या चार गावांना चांगलाच फटका बसणार आहे.याबाबत ग्रामपंचायत सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु त्याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे. या बाबत येथील सरपंच लक्ष्मण शिंदे म्हणाले, आम्ही या बाबत अनेक पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे केला आहे. अंबोली आणि परिसरातील गावांना कायमस्वरूपी दुष्काळी स्थितीतून बाहेर काढण्यासठी हा बंधारा एकमेव साधन आहे. परंतु पाटबंधारे विभाग त्याकडे कानाडोळ करत आहे.चासकमान पाटबंधारे विभागाअंतर्गत भामा आसखेड सिंचन विभाग करंजविहिरे यांच्या आखत्यारित हा बंधारा येतो. मात्र, गेल्या १० वर्षांपासून बंधाºयातून पाण्याची गळती होत असल्याने बंधाºयात पाणी साचत नाही. या सोबतच बंधाºयाचे ढापेही कुजले आहेत. या वर्षी ढापेही बसविण्यात आले नाही. यामुळे बंधाºयामध्ये पाणी साचले नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे