शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अंबोलीतील केटी बंधाऱ्याने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 02:52 IST

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती अभावी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४ गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

पाईट : अंबोली (ता. खेड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती अभावी बंधाऱ्याने तळ गाठला आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४ गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. बंधाऱ्यात पाणी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अंबोली (ता. खेड) येथे १९९२ मध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी स्थिती पाहता भामा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा दगडी बंधारा बांधण्यात आला. सुरुवातीच्या ५ ते ६ वर्षांत यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते. यामुळे परिसरातील अंबोली, विन्हाम, खरवली, कोहिंडे या चार गावांचा बारमाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली होती. बंधाºयामध्ये साठवणूक होत असलेल्या पाण्याने १०० हेक्टर जमीन पाण्याखाली येण्यास मदत झाली होती.सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती उद्भवली असताना पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले. याचा या चार गावांना चांगलाच फटका बसणार आहे.याबाबत ग्रामपंचायत सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु त्याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे. या बाबत येथील सरपंच लक्ष्मण शिंदे म्हणाले, आम्ही या बाबत अनेक पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे केला आहे. अंबोली आणि परिसरातील गावांना कायमस्वरूपी दुष्काळी स्थितीतून बाहेर काढण्यासठी हा बंधारा एकमेव साधन आहे. परंतु पाटबंधारे विभाग त्याकडे कानाडोळ करत आहे.चासकमान पाटबंधारे विभागाअंतर्गत भामा आसखेड सिंचन विभाग करंजविहिरे यांच्या आखत्यारित हा बंधारा येतो. मात्र, गेल्या १० वर्षांपासून बंधाºयातून पाण्याची गळती होत असल्याने बंधाºयात पाणी साचत नाही. या सोबतच बंधाºयाचे ढापेही कुजले आहेत. या वर्षी ढापेही बसविण्यात आले नाही. यामुळे बंधाºयामध्ये पाणी साचले नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे