शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संघर्षातून घडतो इतिहास : बनसोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 00:21 IST

एव्हरेस्ट शिखर सर करून माझे ध्येय पूर्ण केले. पण त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला व त्यामुळे हा इतिहास घडला. ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवितात, असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केले.

ओतूर : एव्हरेस्ट शिखर सर करून माझे ध्येय पूर्ण केले. पण त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला व त्यामुळे हा इतिहास घडला. ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवितात, असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केले.ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, खेलो इंडिया २०१९ ची सुवर्णपदकविजेती वडगाव शेरी (पुणे) येथील इयत्ता १० वीतील लोणकर विद्यालय पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या भागशाळेची विद्यार्थिनी अवंतिका संतोष नराळे, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूरचे मानद सचिव वैभव तांबे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, प्राचार्य डॉ. टी. एन. साळवे, डॉ. एस. बी. वाळके, उपप्राचार्य डॉ. जी. एम. डुंबरे, उपप्राचार्य डॉ. एस. एफ. ढाकणे, प्रा. संजय बागडे, ज्येष्ठ प्रा. नॅकप्रमुख डॉ. व्ही. एम. शिंदे, एनसीसी प्रमुख डॉ. नीलेश हांडे, डॉ. एम एम बागुल ,डॉ. एस एस लंगडे ,जिमखाना विभागाचे डॉ. उमेश पनेरू ,प्रा. बाळासाहेब हाडवळे , डॉ. के.डी सोनावणे, प्रा. व्ही. बी. दुराफे, आर एन गिरमकर, यू.डी. कारभळ, डॉ. डी एम. टिळेकर, डॉ, शितल कल्हापुरे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होतेकार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, ईशस्तवन, स्वागतगीत व मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, बुके व स्मृतिचिन्ह देऊन प्राचार्य साळवे व आदी मान्यवर प्राध्यापकांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टॅग्स :Puneपुणे