शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

अयोध्येच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढावा, निर्मोही आखाड्याचे महंत रामदास यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 15:45 IST

अयोध्याच्या प्रश्नामुळे गेल्या काही दशकापासून भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक,राजनीतिक जीवन वाईट पद्धतीने प्रभावित झाले आहे, असे महंत रामदास यांनी सांगितले.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र पाठविणार : डॉ.विश्वनाथ कराड अयोध्या प्रश्नावर तातडीने मार्ग निघावा

 पुणे: अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबातचा प्रश्न न्यायालयाच्या बाहेर चर्चेने सुटला तर तो देशासाठी हितकर ठरेल अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी केली होती. त्याचा आम्ही आदर करीत या विषयाशी संबंधित सगळ्यांनी एकत्र बसून या प्रश्नावर मार्ग काढावा, असे आवाहन करत आहोत. आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा असे महंत रामदास यांनी सांगितले. यावेळी हनुमान गढीचे महंत स्वामी धरमदासजी, स्वामी विंध्याचलदासजी, योगीराज स्वामी प्रेमसंजयजी,गिरिजेश त्रिपाठी यावेळी उपस्थित होते. अयोध्याच्या प्रश्नामुळे गेल्या काही दशकापासून भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक,राजनीतिक जीवन वाईट पद्धतीने प्रभावित झाले आहे. त्यामुळे यावर तातडीने मार्ग निघावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली...  (सविस्तर वृत्त लवकरच) 

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी