शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

एफआरपीवर कराराचा उतारा!, साखर कारखाने आता करणार थेट शेतकऱ्यांशी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 01:25 IST

साखरेला फारसा भाव नसल्याने साखर कारखान्यांसमोर उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यात अडचण आहे. हजारो कोटींची एफआरपी थकीत आहे.

पुणे : साखरेला फारसा भाव नसल्याने साखर कारखान्यांसमोर उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यात अडचण आहे. हजारो कोटींची एफआरपी थकीत आहे. यावर उपाय म्हणून कारखान्यांनी आता उर्वरित हंगामासाठी शेतक-यांशी थेट करार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. करारानुसार दोन वा तीन हप्त्यात एफआरपीची रक्कम शेतक-यांना दिली जाईल.शुगरकेन कंट्रोल १६६ च्या कायद्यानुसार शेतक-यांना ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. राज्यात १५ जानेवारी अखेरच्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस सुरू असलेल्या १९० साखर कारखान्यांकडे १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये शेतकºयांना देण्यात आले. थकबाकीदार कारखान्यांविरोधात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रेव्हेन्यू रिकव्हरी सर्र्टिफिकेट (आरआरसी) बजावले आहे. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर काही कारखान्यांनी ५० कोटींचा भरणा केला आहे.कायद्यानुसार शेतकºयांशी करार न केल्यास १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. करार असल्यास एफआरपी हप्त्यात देता येते, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. याचा अर्थ कारखान्याला एफआरपीपेक्षा कमी रक्कम देता येणार नाही. एखाद्या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेतील टप्पा पद्धतीचा ठराव अथवा निर्णय ग्राह्य धरला जाणार नाही. त्यासाठी प्रत्येक शेतकºयाशी स्वतंत्र करार करावा लागेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. राज्यातील ८ कारखान्यांनी सर्वसाधारण सभेत दोन ते तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा ठराव केला आहे. त्यांना देखील शेतकºयांशी थेट करारच करावा लागेल.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने