शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

तोडफोडीनंतर शहरामध्ये दहशतमुक्त वातावरण

By admin | Updated: June 9, 2014 23:26 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर तोडफोडीनंतर तणाव निर्माण झाला होता; परंतु पोलीस सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहेत.

पुणो : फेसबुकवर छत्रपती शिवाजीमहाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर तोडफोडीनंतर तणाव निर्माण झाला होता; परंतु पोलीस सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले आहेत. शहरामध्ये दहशतमुक्त वातावरण असून आपण दहशतीखाली असल्याची तक्रार अद्यापर्पयत पोलिसांकडे कोणीही केली नसल्याचा दावा सह पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी केला आहे. 
मोहसीन शेखच्या खुनामध्ये धनंजय देसाईचा संबंध असल्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नसून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती कुमार यांनी दिली. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील दत्तवाडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने 23 पेक्षा अधिक पीएमपी बसची तोडफोड केली. या घटनांमध्ये एकूण 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 23 जणांना अटक करण्यात आली आहे. शांतता राखण्यासाठी 15क् जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. फेसबुक पोस्टचे पडसाद उमटल्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली. हडपसर, भोसरी तसेच दत्तवाडी, पिंपरी भागात राज्य राखीव दलाच्या 3 कंपन्या, होमगार्ड व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
फेसबुकवरील प्रोफाईल डिलीट करणो शक्य आहे; मात्र तो मेसेज व्हॉट्सअॅपवर घेतला व वैयक्तिक पातळीवर फॉरवर्ड करण्यात आला, तर त्यावर नियंत्रण आणणो शक्य नसल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. आक्षेपार्ह मजकूर आपल्यार्पयत आला तर तो डिलीट करणो आवश्यक आहे; परंतु हे मेसेज तसेच पुढे पाठविल्यामुळे वातावरण बिघडते. फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकणा:याला चेहरा नाही. राष्ट्रपुरुषांची बदनामी करून समाजात विद्वेष माजवण्याचा त्यांचा उद्देश त्यामुळे सफल होतो. त्याला नागरिकांनी अटकाव केला पाहिजे, असेही कुमार म्हणाले. (प्रतिनिधी)
 
शिवाजीमहाराजांबद्दल फेसबुकवर जी पोस्ट टाकण्यात आली होती, तिच्या यूआरएलवरून अद्यापर्पयत कोणतीही माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, हा यूआरएल सौदी अरेबिया वगैरे देशात असल्याच्या बातम्या येत असल्या तरी त्यामध्ये तथ्य नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत असून, शांतता प्रस्थापित करणो आणि सामाजिक सौहार्द राखणो ही पहिली जबाबदारी आहे. 
- संजय कुमार, सह पोलीस आयुक्त