शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

चार दिवसांनंतर १९ गावांचे पाणी केले सुरू, आश्वासनानंतर भामाआसखेडचे आंदोलक तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 03:06 IST

भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना एमआयडीसीमध्ये रोजगार व प्रकल्पबाधित २३ गावांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणार असाल तरच एमआयडीसीसाठी भामा आसखेडमधून पाणीपुरवठा सुरू करू, असा अल्टिमेटम धरणग्रस्तांनी दिला होता. मात्र

पाईट - भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना एमआयडीसीमध्ये रोजगार व प्रकल्पबाधित २३ गावांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणार असाल तरच एमआयडीसीसाठी भामा आसखेडमधून पाणीपुरवठा सुरू करू, असा अल्टिमेटम धरणग्रस्तांनी दिला होता. मात्र याबाबत पाटबंधारेच्या अधिकाºयांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलकांनी थोडी नरमाईची भूमिका घेत बुधवारी चाकण म्हाळुंगे औद्योगिक क्षेत्र व १९ गावांचा पाणीपुरवठा सुरू केला.या वेळी पाणीपुरवठा विभागाचे जयदीप अग्निहोत्री, बळवंत डांगले, चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले, रोहिदास गडदे, स्वप्निल येवले, अनिल देशमुख व भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकºयांनी पुनर्वसनाबरोबरच औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना नोकºया व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी टंचाई भासू नये, यासाठी धरणाच्या दोन्ही बाजूच्या गावांना पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागण्या करीत म्हाळुंगे व चाकण औद्योगिक क्षेत्र व १९ गावांचा पाणीपुरवठा बंद केला होता. गेले चार दिवस आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. गेली ३५ वर्षे आम्ही आमच्या मागण्यांसाठी धडपड करीत असून शासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अजूनही शासन आमचा छळ करीत आहे.भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकºयांचे नोकरी व पाणीपुरवठा या मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी प्रशासन, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी, प्रकल्पबाधित शेतकरी यांची सोमवारी (दि. ९) बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.या वेळी करंजविहीरे येथे पाण्याच्या टंचाईच्या त्रासाला वैतागलेल्या महिलांनी पंपहाऊसचा अगोदरच ताबा घेतला होता. परंतु प्रकल्पबाधित शेतकरी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यात समझोता झाल्याने पुढील अनर्थ टळला.-प्रत्येक प्रकल्पबाधित शेतकºयाच्या कुटुंबातील शैक्षणिक पात्रतेनुसार कंपनीत कायमस्वरूपी काम मिळावे व बुडीत क्षेत्रातील प्रत्येक गावाला २३ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे इत्यादी मागण्यांना संमती दिली असल्याने आज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे