शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

उत्तमनगरमध्ये किराणा माल आणि भाजी विक्री बंद, कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 11:14 IST

१३ ते १६ मे कालावधीत राहणार बंद

ठळक मुद्देसतरा मे पासून कोरोना चाचणी प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक

उत्तमनगर: उत्तमनगर परिसरात भाजीविक्रेते व ग्राहक हे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे पोलीस ठाणे,व्यापारी संघटना,स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून शिवणे-उत्तमनगर-कोपरे-कोंढवे धावडे येथील सर्व दुकानदार व भाजी विक्रेते यांना जाहीर आवाहन करण्यात आले की,  कोरोनाचा प्रादुर्भाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व्यापारी संघटना व सर्व पदाधिकारी यांनी भाजी विक्रीबाबत १३ ते १६ मेपर्यंत सर्व भाजी विक्री बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे. कोणतेही भाजीविक्रेते हे भाजीविक्री करण्याकरता रस्त्यावर हातगाडी अगर स्टॉल लावणार नाहीत.

अत्यावश्यक सेवांमधील दूध डेअरी सकाळी ०७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच भाजी व फळ विक्रेते ह्यांची दुकान बंद राहूतील. १७ मेला सर्व भाजीविक्रेत्यांनी कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे. भाजी विक्रेते व किराणा माल दूध डेअरी विक्रेते यांच्याजवळ प्रमाणपत्र नसल्यास त्यांना आपले दुकान सुरू करता येणार नाही. वरील वेळेचे बंधन पाळून सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकानदार व व्यापारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता स्थानिक प्रशासन व स्थानिक पदाधिकारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीस