शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

Chinchwad By Election: खोट्या आणि फसव्या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही; धनंजय मुंडेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 13:52 IST

राज्यातील सरकारमुळे मराठीतील अशीही बनवाबनवी आणि पळवापळवी चित्रपट सारखे आठवतात

पिंपरी : काही दिवसांपूर्वी राज्यातील कंपन्या गुजरातला पळविल्या. त्यानंतर, आम्ही सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्राने सांगितले आहे की, दुसरी कंपनी देऊ. आता देव चोरत आहेत. भीमाशंकर देवस्थानावर आसाम सरकार दावा करत आहे. उद्या विठ्ठल चोरतील, त्याबद्दल भाजपच्या मंडळीना विचारले, तर ते बोलतील. आम्ही तुम्हाला तिरुपती देऊ. त्यामुळे अशा खोट्या आणि फसव्या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ रहाटणी येथे सोमवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता तथा आमदार भास्कर जाधव, निवडणूक प्रभारी तथा आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, युवानेते रोहित पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुभान अली, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. सिंहासनासाठी सुरतेला लोटांगण घातले जाते आहे. राज्यातील सरकारमुळे मराठीतील अशीही बनवाबनवी आणि पळवापळवी चित्रपट सारखे आठवतात. बनवाबनवी करून सरकार आणले आणि उद्योगांची पळवापळवी सुरू केली. उद्योग ठिक होते, पण आता देवही पळवायला लागले. नऊ वर्षे सत्ता असताना हिंदू धोक्यात असल्याचे सांगून मोर्चे काढले जात आहेत, असे असेल, तर पंतप्रधानांनी नऊ वर्षे काय केले, हा प्रश्न असल्याचे मुंडे म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारणElectionनिवडणूकDhananjay Mundeधनंजय मुंडे