शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

चासकमान धरणात ७.११ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:38 IST

खेडसह शिरूर तालुक्याचे वरदान ठरलेल्या चासकमान धरणामध्ये ७.११ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून, सध्या मॉन्सूनपूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

चासकमान - खेडसह शिरूर तालुक्याचे वरदान ठरलेल्या चासकमान धरणामध्ये ७.११ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून, सध्या मॉन्सूनपूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १ जूनपासून धरण परिसरात ५४ मिलिमीटर, तर मागील २४ तासांत दोन मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मागील वर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे धरण शंभर टक्के भरून जानेवारी महिन्यापर्यंत धरणामध्ये पाणीसाठा टिकून राहिला होता. तर, खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामातील दोन आवर्तने व दोन उन्हाळी हंगामातील आवर्तने चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आली होती.उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनाला जोडूनच दुसरे आवर्तन चालू ठेवल्याने शेतकºयांच्या उन्हाळी हंगामातील भुईमूग, बाजरी, मका यासह विविध पिकांना फायदा झाला. अनेक गावांतील पाणीपुरवठ्याच्या योजनांना फायदा होऊन ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत चालू होता.सध्या धरणात ७.११ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीपातळी ७३१.१८ मीटर आहे. एकूण साठा ४२.४४ दलघमी, तर उपयुक्त साठा १५.२५ दलघमी आहे. १ जूनपासून धरण परिसरात ५४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे