शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

६६ हजार कुटुंबे अनुदानाच्या प्रतीक्षेत, पुणे जिल्हा हगणदरीमुक्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:12 IST

पुणे जिल्हा हगणदरीमुक्त होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातील तब्बल ६६ हजार २४४ कुटुंबांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.

पुणे : जिल्हा हगणदरीमुक्त होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातील तब्बल ६६ हजार २४४ कुटुंबांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. पुणे जिल्हा हगणदरीमुक्त होऊन आठ महिने झाले आहेत. राज्य शासनाकडून या उपक्रमासाठी अनुदान देण्यात येते.जिल्हा परिषद सदस्यांमध्ये गट हगणदरीमुक्त करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. शौचालय नसणाºया कुटुंबांचे वीज, पाणीपुरवठा खंडित करावे आणि रेशनिंगवरचे धान्य देऊ नये, अशा सूचनादेखील जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाºयांना दिल्या होत्या. उघड्यावर शौचालय करणाºयांवर पोलीस किंवा ग्रामसेवकांनी कारवाई केली होती. गावनिहाय गुडमॉर्निंग पथकांची नेमणूक करण्यात आली होती. वैयक्तिक शौचालये बांधल्यास तत्काळ अनुदान दिले जाईल, असे आश्वासन अधिकाºयांनी नागरिकांना दिले होते. यामुळे अनेक कुटुंबांनी कर्ज काढून शौचालये बांधली होती. मात्र, अद्याप ६६ हजार कुटुंबांना अनुदान मिळाले नाही.जिल्हा परिषदेने जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ३५ शौचालये बांधण्याचे ३१ मार्च २०१७ अखेर लक्ष्य ठेवण्यात आले होते. जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले होते. शौचालय नसणाºया कुटुंबांचे प्रबोधन, फ्लेक्सद्वारे जनजागृती, नागरिकांच्या गृहभेटी, विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांचे प्रबोधन करण्याची मोहीम घेतली होती.शासनाकडेपाठपुरावा सुरूवैयक्तिक शौचालयाच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ८९९ कुटुंबे शौचालयाच्या अनुदानास पात्र आहेत. यापैकी ९२ हजार ६५५ जणांना अनुदानाचे वापट करण्यात आले आहे. अद्यापही ६६ हजार २४४ कुटुंबे अनुदान देणे बाकी आहे. यासाठी ७९ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या अनुदानासाठी शासनाचा पाठपुरावा करत आहे, असे याबाबत जिल्हा परिषदेतील अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे