शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

एफआरपीचे ४६० कोटी देणे!

By admin | Updated: June 18, 2015 23:28 IST

जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने एफआरपीची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे कारखान्यांकडून ४६० कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.

बारामती : जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने एफआरपीची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे कारखान्यांकडून ४६० कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यावर राज्य सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, २२ जून रोजी राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी दिली. बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, ‘‘राज्य व जिल्ह्यातील सर्व खासगी, सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीचा दर दिलेला नाही. राज्यातील कारखान्यांकडे ३ हजार ८२५ कोटी रुपये एफआरपीचे आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांकडे ४६० कोटी एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरीदेखील ही रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेती कर्जाचे पुनर्गठण, मुलांचा शैक्षणिक खर्च, शेती खर्च आदी भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या साखर संकुलासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी एफआरपीचा निर्णय मार्गी लावावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे. या वेळी भानुदास शिंदे, नीलेश देवकर, धनंजय महामुलकर, नितीन यादव, पांडुरंग फराटे, अशोक शितोळे, हरीभाऊ नागवडे, महेंद्र तावरे, विठ्ठल देवकाते, कल्पनाताई पुंडे, विलासराव सस्ते, भाऊसाहेब घोडके, डॉ. रवींद्र घाडगे, चंद्रकांत चाबुकस्वार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)