शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

डिजिटल चोरट्यांकडून ३०० कोटींवर डल्ला , ५७ हजारांवर नागरिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:06 IST

वाढत्या ई-व्यवहारांमुळे चोरीदेखील डिजिटल झाली आहे. चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून अवघ्या दोन वर्षांतच सुमारे ३०० कोटी रुपये लांबविले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना या ई-चोरीचा फटका बसला आहे.

-विशाल शिर्केपुणे : वाढत्या ई-व्यवहारांमुळे चोरीदेखील डिजिटल झाली आहे. चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून अवघ्या दोन वर्षांतच सुमारे ३०० कोटी रुपये लांबविले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना या ई-चोरीचा फटका बसला आहे.ई-अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारकडून चालना देण्यात येत आहे. मात्र, त्या प्रमाणात क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे होणाºया व्यवहारांची सुरक्षितता तितकीशी वाढली नसल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे केंद्रीय माहिती अधिकारी व्ही. जी. शेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत तब्बल ५७ हजार ४११ नागरिकांना फसविण्यात आले. तब्बल २९० कोटी ३४ लाख ७२ हजार रुपये नागरिकांच्या खात्यातून चोरट्यांच्या खिशात गेले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे. स्किमर लावून डेबिट कार्डचे क्लोन करणे, क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून पैसे लांबविणे अशा घटनांचा समावेश आहे.कार्ड फसवणुकीच्या घटनाई-व्यवहारांची सुरक्षा अधिक कडक केली पाहिजे. आधार जोडणीमुळे खातेदाराच्या बोटांच्या ठशांसह संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. कार्डद्वारे होणाºया व्यवहारांत खातेदाराचे ठसे, तसेच खातेदाराच्या मोबाइल क्रमांकावरील गोपनीय क्रमांक ग्राह्य धरला जावा.- विजय सागर, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमcrimeगुन्हे