शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील राजेंद्रनगरमध्ये १० कुत्र्यांचा मृत्यू; विष घालून मारल्याचा संशय, कावळेही मेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 13:59 IST

राजेंद्रनगर येथील पीएमसी कॉलनीमध्ये जवळपास १० कुत्री मेल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे. त्यांना कोणीतरी विष घालून मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देकाही कावळेही मेलेले आढळून आल्याने नेमका काय प्रकार झाला याबाबत तर्कवितर्कांना उधाणयाप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आहोत : राहुल मानकर

पुणे : राजेंद्रनगर येथील पीएमसी कॉलनीमध्ये जवळपास १० कुत्री मेल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे. त्यांना कोणीतरी विष घालून मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषमध्ये काही कावळेही मेलेले आढळून आल्याने नेमका काय प्रकार झाला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे़त राजेंद्रनगरमध्ये पीएमसी कॉलनीतील इमारत क्रमांक १, २ व ३ च्या आसपास ही कुत्री मरुन पडली असल्याचे तेथील रहिवाश्यांना आज सकाळी आढळून आले़ तेथेच काही कावळेही मरुन पडले होते.

याबाबत राहुल मानकर यांनी सांगितले, की बुधवारी ३ कुत्री मरुन पडल्याचे आढळून आले होते़ लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले़ परंतु, आज १० पेक्षा अधिक कुत्री मरुन पडली असल्याने लोकांमध्ये त्याची एकच चर्चा होऊ लागली आहे़ या भागातील कचरा कुंड्या काढून टाकल्या आहेत़ तरीही काही ठिकाणी कडेलाच कचरा टाकला जातो़ या कचऱ्याजवळ काही कुत्री मरुन पडली असून तेथेच कावळेही मरुन पडले आहेत़ तर काही कुत्री तेथून काही अंतरावर जाऊन मरुन पडल्याचे दिसून आले आहे़ हा एकंदर प्रकार पाहता कोणीतरी विष घालून कुत्र्यांना मारल्याचे दिसून येत आहे़ याप्रकरणी आम्ही विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आहोत़ 

टॅग्स :Puneपुणे