शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

टूलकिट : राहुल गांधी म्हणाले, सत्याला भीती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 07:01 IST

Rahul Gandhi: दिल्ली पोलिसांकडून ट्विटरच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याविरुद्ध आवाज उठविला आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : टूलकिटवरून केंद्र सरकार, भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. काँग्रेसने असा आरोप केला आहे की, भाजप सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली पोलिसांकडून ट्विटरच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याविरुद्ध आवाज उठविला आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, सत्याला  कुणाची भीती नाही. पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी भाजपचे मंत्री पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, गिरिराज सिंह, स्मृती इराणी यांच्या नावांचा उल्लेख करून ट्विटरला एक पत्र लिहिले आहे. ज्या प्रकारे संबित पात्रा यांच्या ट्वीटला मॅनिप्युलेटेड मीडिया टॅग केले आहे, त्याप्रमाणेच या मंत्र्यांच्या ट्वीटलाही त्याच श्रेणीत टाकावे, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकार ट्विटरवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे की, संबित पात्रा यांच्या ट्वीटमधून मॅनिप्युलेटेड मीडिया शब्द हटवावा. दिल्ली पोलिसांनी सोमवारी ट्विटरच्या दिल्ली आणि गुरुग्राम येथील कर्यालयांवर धाड टाकत चौकशी केली. तरीही पोलिसांचा असा दावा आहे की, केवळ नोटीस देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे माजी खासदार राजीव गौडा आणि सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता यांना नोटीस देऊन विचारले आहे की, त्यांनी हे सिद्ध करावे की, भाजपकडून हेराफेरी करण्यात आली आहे.  

ट्विटर भूमिकेवर ठाम : ट्विटरनेही केंद्र सरकारविरुद्ध आपली कठोर भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी मॅनिप्युलेटेड मीडिया टॅग करण्याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. मात्र, ट्विटरला त्याचे उत्तर देणे बंधनकारक नाही आणि आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारTwitterट्विटर