शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

गरिबीचे भांडवल करणाऱ्यांना हटवण्याची वेळ - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:40 IST

गांधी घराण्याचा कुटील डाव ओळखून त्यांना घरी बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सांगोला (जि़ सोलापूर) : साठ वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाºया काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने फक्त जवळच्या नेत्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग, डी. एड., बी. एड. कॉलेज व माध्यमिक शाळांच्या खिरापती वाटून डोनेशनच्या माध्यमातून पुढाऱ्यांची गरिबी हटविली, पण देशातील सर्वसामान्य नागरिकांची गरिबी हटली नाही़ त्यांनी केवळ गरिबीचे राजकीय भांडवल केले़ त्यामुळे अशा गांधी परिवारालाच हटविण्याची वेळ आली आहे, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली़गडकरी म्हणाले, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशातील गरिबी हटवू, असे आश्वासन दिले आहे. गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसने देशाला केवळ गरिबीच्या नावाने फसविले आहे. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता राहुल गांधी हे सुद्धा देशातील गरिबीचेच राजकारण करु पाहत आहेत. गांधी घराण्याचा कुटील डाव ओळखून त्यांना घरी बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.आता बारामतीकरांची जनताच जिरवणारमाढा मतदारसंघातील जनता ही केवळ मतदार नसून ती वानरसेना आहे. या सेनेने राष्ट्रवादीच्या सेनापतीला लढाईला सुरुवात होण्यापूर्वीच मैदानातून पळवून लावले आहे. आजपर्यंत माढा मतदारसंघाला गोचिडाप्रमाणे चिकटलेल्या बारामतीकरांची या निवडणुकीत सांगोल्यातील जनता चांगलीच जिरवेल, असे पाशा पटेल म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Nitin Gadkariनितीन गडकरी