शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

गरिबीचे भांडवल करणाऱ्यांना हटवण्याची वेळ - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:40 IST

गांधी घराण्याचा कुटील डाव ओळखून त्यांना घरी बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सांगोला (जि़ सोलापूर) : साठ वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाºया काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने फक्त जवळच्या नेत्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग, डी. एड., बी. एड. कॉलेज व माध्यमिक शाळांच्या खिरापती वाटून डोनेशनच्या माध्यमातून पुढाऱ्यांची गरिबी हटविली, पण देशातील सर्वसामान्य नागरिकांची गरिबी हटली नाही़ त्यांनी केवळ गरिबीचे राजकीय भांडवल केले़ त्यामुळे अशा गांधी परिवारालाच हटविण्याची वेळ आली आहे, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली़गडकरी म्हणाले, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशातील गरिबी हटवू, असे आश्वासन दिले आहे. गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसने देशाला केवळ गरिबीच्या नावाने फसविले आहे. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता राहुल गांधी हे सुद्धा देशातील गरिबीचेच राजकारण करु पाहत आहेत. गांधी घराण्याचा कुटील डाव ओळखून त्यांना घरी बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.आता बारामतीकरांची जनताच जिरवणारमाढा मतदारसंघातील जनता ही केवळ मतदार नसून ती वानरसेना आहे. या सेनेने राष्ट्रवादीच्या सेनापतीला लढाईला सुरुवात होण्यापूर्वीच मैदानातून पळवून लावले आहे. आजपर्यंत माढा मतदारसंघाला गोचिडाप्रमाणे चिकटलेल्या बारामतीकरांची या निवडणुकीत सांगोल्यातील जनता चांगलीच जिरवेल, असे पाशा पटेल म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Nitin Gadkariनितीन गडकरी