शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राणे असेपर्यंत कोकणाचे कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही- निलेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:12 IST

निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी सभा आणि रॅली काढल्या जात आहेत.

रत्नागिरी : निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी सभा आणि रॅली काढल्या जात आहेत. कोकणातही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. युतीचे विद्यमान खासदार विनायक राऊतांसमोर निलेश राणेंचं थेट आव्हान असणार आहे. निलेश राणेंनीही सभांचा सपाटा लावला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीत काल स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांचं भाषण झालं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.निलेश राणे म्हणाले, 2014च्या मोदी लाटेत माझा पराभव झाला. परंतु तो माझा पराभव नव्हता आणि विनायक राऊत यांचा विजयही नव्हता, तर तो मोदींचा विजय होता. पाच वर्षांत सेना-भाजपाच्या सरकारनं काय केलं, फक्त भांडणं केलीत. रत्नागिरीला अद्यापही सत्ताधाऱ्यांनी न्याय दिलेला नाही. राणे असेपर्यंत कोकणचे कोणी काहीही वाकडे करू शकणार नाही. मी अर्धी निवडणूक जिंकलो आहे, अर्धी निवडणूक येत्या दिवसांत जिंकेन, कोणाच्याही मी कधी वैयक्तिक अंगावर गेलेलो नाही. ही निवडणूक कोकणच्या विकासाची आहे.मागची पाच वर्षं फुकट गेली, आता येणारी पाच वर्षं फुकट घालवू नका, असंही निलेश राणे मतदारांना उद्देशून म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपाचे खासदार विनायक राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले. खंबाटाकडून विनायक राऊत यांनी 400 कोटी घेतले आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. विनायक राऊतांमुळे कामगारांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली. जोपर्यंत राणे साहेब आहेत, तोपर्यंत कोकणावर अन्याय होणार नाही. रत्नागिरीत तीन आमदार असूनही पालकमंत्री जोगेश्वरीतला केला. कोकणाला ओळख द्यायची असेल तर डांबर चोर, मीटर चोरांना सभागृहात पाठवू नका, असं आवाहनही निलेश राणेंनी केलं आहे. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग