शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
2
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
3
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
4
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
5
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
6
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
7
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
8
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
9
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
10
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
11
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
12
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
13
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
14
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
15
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
16
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
17
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
18
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
19
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
20
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

शिट्टीप्रकरणी ठाकुरांचा विरोधकांना सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:37 IST

या प्रकरणातील सहभागी असणा-यांना अजिबात सोडणार नाही असा सज्जड दमच बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भरला.

पालघर : बविआचे चिन्ह शिट्टी हिसकावून घेण्यात सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाच्या चकरा मारण्यासाठी विमानाचा पास काढून ठेवावा असे सांगून या प्रकरणातील सहभागी असणाºयांना अजिबात सोडणार नाही असा सज्जड दमच बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भरला.लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे शिट्टी चिन्ह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गोठविल्याने तीन महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील हे चिन्ह बहुजन विकास आघाडीला वापरता येणार नसल्याने त्यांना पुन्हा रिक्षा याच चिन्हावर निवडणूक लढविण्याची पाळी ओढवुु शकते. या कारणास्तव बविआ पक्षा कडून दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका ही पुन्हा फेटाळून लावण्यात आल्याने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि चिन्ह वाटपादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कक्षाच्या आत आणि बाहेर कोण-कोण आले, आत गेले, बाहेर गेले, कोणाच्या दबावाखाली काम सुरू होते याबाबतचे पुरावे मिळविण्याचे काम सध्या सुरू असून सर्वोच्च न्यायालयात आपण जाणार असल्याचे आ. ठाकुरांनी सांगितले.निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात एवढा नाठाळपणा केला जात असेल तर मग प्रत्यक्ष निवडणुकीत किती करणार असे सत्ताधाºयांच्या हस्तक्षेपाबद्दल सांगून सध्या पुरावे गोळा करतोय नंतर ठोकू असेही त्यांनी सांगितले. मी म्हणजे कुणीही येऊन हाकायला गरीब गाय नसून दूध देणारी मारकुंडी गाय आहे असा इशारा त्यांनी दिला. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी इथे दिलेले निर्णय कुठल्यातरी मंत्र्यांच्या दबावाखाली दिले मात्र, पुढे कसे देतात ते बघू असा इशाराही त्यांनी दिला. आरडीसीसह अनेकांना दिल्लीचा पास काढून चकरा मारायला तयार रहावे असा इशारा मी दिला असून याना मी अजिबात सोडणार नाही असे त्यांनी सांगितले.>तांत्रिक प्रक्रियाच बाकीमला मिळालेले रिक्षा हे चिन्ह बदलायचे नव्हते, फक्त तांत्रिक प्रक्रि या पूर्ण करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करता यावी यासाठी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे पुनर्विचार याचिका दाखल केल्याचे हितेंद्र ठाकुर यांनी सांगितले.

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर