शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रामदास आठवले यांच्या काव्याने श्रोते खुश : ही आहे नवी कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 22:37 IST

महाराष्ट्राचे कवी, राजकारणी असलेले आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या कवितेतून प्रचार केला.युतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते

पुणे :महाराष्ट्राचे कवी, राजकारणी असलेले आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या कवितेतून प्रचार केला.युतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रासपचे महादेव जानकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की ,

कांचन कुल यांचा निवडून येण्याचा दूर नाही फासला

कारण त्यांच्या पाठीमागे उभी आहे खडकवासला

बारामतीचा प्रत्येक माणूस राष्ट्रवादी  हरत असल्यामुळे मनात हसला

कारण अनेक वर्षांपासून त्यांनी खूप त्रास सोसला

 

खुलणार आहे कमळाचे फुल

मजबूत होणार बारामतीचा पूल

बारामतीत निवडून येणार कांचन कुल

 

आरपीआयची ज्यांना मिळते साथ,

मजबूत होत त्याचे हात

जयभीमची आहे आमची जात,

म्हणून करणार काँग्रेस, राष्ट्रवादीवर मात

 

देवेंद्र फडणवीस आहेत तुमचे वाली

मग कशासाठी खुर्च्या खाली

 

कितीही लावा तुम्ही जय महाराष्ट्र, जय भीमचे नारे 

पण आमच्या पाठीशी आहेत विजय शिवतारे

 

(राहुल गांधींना उद्देशून )

सारखं करता तुम्ही राफेल राफेल, 

राहुल गांधी तुम्ही राहू नका गाफील

 

तुम्हाला मोदींच्या विरोधात बोलायचं ते बोला

पण आम्ही मारतो टोला

 

त्यांना माहिती नव्हती माझी किंमत

मी भाजप सेनेत आल्यावर पाहिली माझी हिंमत

 

आज सुटलेली आहे चांगली हवा

कारण खडकवासल्यात इतिहास घडणार नवा

(कवी रामदास आठवले)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbaramati-pcबारामतीRamdas Athawaleरामदास आठवले