शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पलानीस्वामी भ्रष्टाचारामुळे अडकले आहेत सापळ्यात - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:23 IST

अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे भ्रष्टाचारामुळे सापळ्यात अडकले असल्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर गुडघे टेकून आहेत

चेन्नई : अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे भ्रष्टाचारामुळे सापळ्यात अडकले असल्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर गुडघे टेकून आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्ला केला.येथे रविवारी प्रचारसभेत बोलताना गांधी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर नियंत्रण ठेवून शांतपणे त्यांंना आपल्या पाया पडायला लावतात हे मी पाहिले. मी हे अजिबात स्वीकारू शकत नाही.” उत्तर प्रदेशमध्ये नेत्याला अमित शहा यांच्यासमोर वाकायला लावले कारण तो नेता भ्रष्ट होता आणि भ्रष्टाचारामुळे त्याने स्वातंत्र्य गमावले होते. अशाच परिस्थितीला पलानीस्वामी यांनी तोंड दिले, असा दावा गांधी यांनी केला. उत्तर प्रदेशमधील नेत्याचे नाव गांधी यांनी घेतले नाही. गांधी म्हणाले, “शोकांतिका ही आहे की, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना अमित शहा यांच्यासमोर वाकावे, असे वाटत नाही आणि तामिळनाडूच्या कोणत्याही व्यक्तिला असेच वाटते. तथापि, पलानीस्वामी यांनी जो भ्रष्टाचार केला त्यामुळे त्यांना शहा यांच्यापुढे वाकणे भाग पडले.” तामिळनाडूच्या जनतेचा जो पैसा पलानीस्वामी यांनी चोरला त्यामुळे ते आता सापळ्यात अडकले आहेत, असे गांधी म्हणाले. महान तमिळ संस्कृतीशी नाळ जोडलेले पलानीस्वामी जेव्हा मोदी आणि शहा यांच्यासमोर वाकताना पाहिले तेव्हा मला संताप आला, असेही गांधी म्हणाले. मोदी आणि शहा यांच्या पाया पडा आणि त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा मग ती व्यक्ती भाजपची असो किंवा आघाडीतील इतर पक्षांची भाजपला या नात्याशिवाय दुसरे नातेच समजले नाही, असा दावा गांधी यांनी केला. ते म्हणाले, आमच्या कल्पना वेगळ्या आहेत. आमच्यासाठी जे नाते समान नाही ते निरूपयोगी आहे. भारताच्या पायाचा भाग तामिळनाडू असल्याचे सांगून गांधी यांनी तमिळ भाषा शिकण्याची माझी इच्छा आहे, असे म्हटले. 

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१