शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

नारायण राणे अन् विनायक राऊत एकमेकांना भिडले; उदय सामंत यांच्या मध्यस्थीनं दोघं शांत झाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 07:14 IST

विरोधी सदस्यांनी सुचविलेली कामे इतिवृत्तात बदलण्यात आली असल्याचा आरोप करत सभागृहाने मंजूर केलेली कामे परस्पर बदलण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का, असा सवाल राणे यांनी केला

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याचाच प्रत्यय गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आला. कामे वगळणे व तिलारी डावा कालवा फुटल्याच्या मुद्यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वाद टोकाला जात असल्याचे पाहून पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केेले.

विरोधी सदस्यांनी सुचविलेली कामे इतिवृत्तात बदलण्यात आली असल्याचा आरोप करत सभागृहाने मंजूर केलेली कामे परस्पर बदलण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे का, असा सवाल राणे यांनी केला, तसेच आपल्याकडून कामांच्या याद्या मागितल्या जातात; परंतु त्या मंजूर केल्या जात नसल्याचे नितेश राणे यांनी सभेत सांगितले. यावर आ. वैभव नाईक यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी सदस्यांनी त्यास विरोध केला, तसेच आम्ही पालकमंत्र्यांना प्रश्न केला आहे. त्यांनी उत्तर द्यावे, असे राणे यांनी यावेळी सांगितले. यावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर यापुढे कामे बदलली जाणार नसल्याचे सांगत या वादावर पालकमंत्री सामंत यांनी पडदा टाकला.

तिलारी कालव्यावरून पुन्हा बाचाबाची 

यानंतर तिलारी डावा कालवा फुटल्याच्या मुद्यावरून भाजपचे राजेंद्र म्हापसेकर यांनी आपली भूमिका मांडली. याला शिवसेनेच्या बाबूराव धुरी यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपावरून राणे- राऊत यांच्यात पुन्हा जोरदार बाचाबाची झाली.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Vinayak Rautविनायक राऊत Uday Samantउदय सामंत